शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

श्री सौरंग्या डोंगर परिसरात ७५ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:15 IST

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वसुंधरेचे सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षसंवर्धन केले पाहिजे. जास्त वर्ष टिकणारे भारतीय प्रजातीचे वृक्ष लावले पाहिजे. तसेच ...

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वसुंधरेचे सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षसंवर्धन केले पाहिजे. जास्त वर्ष टिकणारे भारतीय प्रजातीचे वृक्ष लावले पाहिजे. तसेच चिंचेच्या झाडापासून देवस्थानला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण होईल, असे मत तुकाराम वाटेकर यांनी व्यक्त केले.

ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे, असे मत जि. प. सदस्य बाबाजी काळे यांनी व्यक्त केले. या वेळी भावडी गावचे सरपंच महेश नवले, रवींद्र नवले, कुमुद अरगडे, सरपंच जगन्नाथ राक्षे, उपसरपंच शिंदे, उद्योजक रोहिदास पवळे, पोलीस पाटील गोरक्ष नवले, कोंडीभाऊ अरगडे, सौरंग्या देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, नातेवाईक आदी उपस्थित होते. शिवाजी नवले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.