शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

रोहिडेश्वर किल्ल्यावर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:09 IST

गडकिल्ल्यांवर वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपन यासाठी शिक्षक भीमराव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी अश्विनी सोनवणे, ...

गडकिल्ल्यांवर वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपन यासाठी शिक्षक भीमराव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी अश्विनी सोनवणे, शंकर धावले, राजेंद्र गुरव उपस्थित होते.

गडकिल्ल्यांवर बाराही महिने शिवप्रेमी पर्यटनासाठी येत असतात. पर्यटकांना सावली आणि भरपूर ऑॅक्सिजन मिळावा, जैवविविधता वाढावी, पशुपक्ष्यांना निवारा मिळावा, पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, जमिनीची धूप होऊ नये, पर्जन्यमान वाढावे, किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड व्हावी आणि गडकिल्ल्यांची शोभा वाढावी, अशा विविध उद्देशाने देशी झाडांचे जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन वर्षभर चालणारा राष्ट्रमाता राजमाता जिजामातेचं बन हा उपक्रम किल्ल्यावर सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत रायरेश्वर, रोहिडेश्वर आणि राजगड या किल्ल्यांवर वृक्षलागवड करून वृक्षसंगोपन केले जाणार आहे. जून ते सप्टेंबर वृक्षलागवड, ऑक्टोबर ते नोव्हेंबर झाडांना आळी करणे आणि डिसेंबर ते मे झाडांना पाणी घालणे, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शिवप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन गडकिल्ल्यावर झाडे लावण्यास सहकार्य करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भीमराव शिंदे यांनी केले आहे.

--

फोटो क्रमांक : ३१ भोर-रोहिडेश्वर किल्ल्यावर वृक्षारोपण ज्योती परिहार व राज्य समन्वयक संगीता घोडेकर यांच्या हस्ते झाले.

फोटो ओळी : रोहिडेश्वर गडावर वृक्षारोपण करताना उपशिक्षणाधिकारी.