शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

१४० किमीअंतरात रस्ते जोड करण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST

आसखेड: कर्जत-वांद्रासह भीमाशंकर, पाबळ, चाकण असे सगळे रस्ते जोडून सुमारे १४० किलोमीटर रस्तेजोड करण्याचे नियोजन येत्या काही काळात होणार ...

आसखेड: कर्जत-वांद्रासह भीमाशंकर, पाबळ, चाकण असे सगळे रस्ते जोडून सुमारे १४० किलोमीटर रस्तेजोड करण्याचे नियोजन येत्या काही काळात होणार आहे. त्यामुळे सुयोग्य दळणवळणामुळे खेड तालुक्याचे महत्त्व अधिकच वाढणार, असे प्रतिपादन दिलीप मोहिते-पाटील यांनी केले.

करंजविहिरे-शिवे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी करंजविहिरे येथे मोहिते पाटील बोलत होते.

कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जि. प. बांधकाम विभागाचे माजी सभापती अरुण चांभारे, युवकचे तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकार, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, अमोल पानमंद ,माजी प.स.सदस्य रोहिदास गडदे, रवी गाढवे, एम. के. सोनवणे, देवराम सोनवणे, सरपंच शिल्पा सोनवणे, शरद मुऱ्हे ,बाळासाहेब मुऱ्हे संदीप बधाले ,सुदाम कोळेकर, सयाजी कोळेकर, गुलाब शिवेकर, हेमंत काळडोके, अभियंता संतोष पवार, पंतप्रधान सडकचे अभियंता कोळेकर, उपअभियंता भिंगारदिवे, ठेकेदार जयसिंग भोगडे आदींसह ग्रामस्थ उपस्तिथ होते.आमदार मोहिते पाटील पुढे म्हणाले की, रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे. कामाबाबत साशंकता वाटली तर लगेच सांगा. नाही तर रस्ता पूर्ण झाल्यानंतर काम निकृष्ट दर्जाचे झाले असे बोलू नये. त्यामुळे आतापासूनच कामावर लक्ष ठेवा.

यावेळी, निघोजे-कुरुळी (राष्ट्रीय महामार्ग), थोपटवाडी ,करंजविहिरे ते वाहागाव ,भालसिंगवाडी या चार रस्त्यांचे (सुमारे ७२६ लक्ष रुपयांचे) भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.

२४ आसखेड

करंजेविहिरे-शिव रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी दिलीप मोहिते-पाटील, निर्मला पानसरे व इतर.