शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

लोकसहभागातून ‘जलयुक्त’ व्हावे

By admin | Updated: October 16, 2015 01:14 IST

जलयुक्त शिवारांतर्गत जिल्ह्यातील काम मोठे आहे; मात्र हे काम लोकसहभागातून झाले पाहिजे. यासाठी हा कार्यक्रम शासकीय पातळीवर न राहता जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत राबविला गेला पाहिजे

सुपे : जलयुक्त शिवारांतर्गत जिल्ह्यातील काम मोठे आहे; मात्र हे काम लोकसहभागातून झाले पाहिजे. यासाठी हा कार्यक्रम शासकीय पातळीवर न राहता जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत राबविला गेला पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केले. भोंडवेवाडी (ता. बारामती) येथे शासन स्तरावरील राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवारांतर्गत कामांची पाहणी सौरव राव यांनी केली. या वेळी ग्रामस्थांनी राबविलेल्या कामाची प्रशंसा करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. शासनाच्या जलयुक्त शिवारांतर्गत येथील काळूबाई ओढ्याच्या १६०० मीटर लांब आणि ३० फूट रुंदीच्या खोलीकरणाची पाहणी राव यांनी केली. तसेच, बालोबा तलावाच्या दुरुस्तीची पाहणी या वेळी केली. या कामामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती येथील सरपंच संगीता खांडेकर, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब भोंडवे यांनी दिली. याप्रसंगी प्रांताधिकारी संतोष जाधव, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, नायब तहसीलदार व्ही. एन. करे, सरपंच संगीता खांडेकर, उपसरपंच श्रद्धा कुतवळ, सदस्य बाळासाहेब भोंडवे, हनुमंत कुतवळ, विलास जाधव, सुनीता घोडके, अप्पासाहेब शेळके, सदाशिव शेळके, रमेश मेरगळ, दिलीप भोंडवे, राहुल भोंडवे, दत्तात्रय कुतवळ, बबन भोंडवे, हरिभाऊ भोंडवे, सुनील खांडेकर, कालिदास भोंडवे, ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर उपस्थित होते.(वार्ताहर)