शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

शाळाबाह्य मुलांसाठी तरुणाची समांतर शाळा

By admin | Updated: May 14, 2017 07:31 IST

सर्व शिक्षण अभियानासारखे उपक्रम राबवुनही झोपडपट्टीत ज्ञानगंगा पोहचली नाही. येथील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शाळ सोडावी लागू नये यासाठी एका तरुणाने समांतर शाळा सुरू केली आहे.

प्राजक्ता पाटोळे / ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 14 - सर्व शिक्षण अभियानासारखे उपक्रम राबवुनही झोपडपट्टीत ज्ञानगंगा पोहचली नाही. येथील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शाळ सोडावी लागू नये यासाठी एका तरुणाने समांतर शाळा सुरू केली आहे. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन करुन एमफीलची तयारी करतअसलेल्या आशुतोष कांबळे या विद्यार्थांने झोपडपट्टीतील मुले शिक्षणात मागे पडत असल्याचे पाहिले. प्रायोगिक तत्वावर चार मुलांना घेऊन शाळा सुरू केली. ह्यअराईस विश्व सोसायटीह्ण या नावाने संस्था त्यासाठी सुरू केली. २०१४ ते १७ या शैक्षणिक वर्षात शाळा एकूण २०७ मुला - मुलांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. पौड रस्त्यावर जयभवानीनगर येथे सोमवार ते शनिवार यासंकाळी ६ ते ११ या वेळेत ही शाळा सुरू करण्यात आली आहे. सर्व विषयांसाठी पात्रताधारक शिक्षक आहेत. आयटी कंपन्यांतील अनेक तरुणही या मुलांना शिकविण्यासाठी येत असतात. यामुळे परिसरातील झोपडपट्यांमधील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. अभ्यासातही ही मुले आता चमकू लागली आहे. या शाळेत आता अगदी फुटपाथवर येणारी मुलेही येऊ लागली आहेत. त्यांना वेगळ्या पध्दतीने शिकवावे लागते. अनेकदा वय जास्त असल्याने ही मुले नेहमीच्या शाळेत जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी ही समांतर शाळा खास प्रशिक्षण वर्ग घेते. इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना आणण्यासाठी काम करते.याबाबत आशुतोष कांबळे म्हणतो, ह्यह्य मुलांना फुलासारखं जपायला हवं. त्यांच्या गुणांचं कौतुक व्हायला हवं. त्यांना मुक्त जीवन जगण्याची संधी द्यायला हवी. त्यांचं नाजूक मन जपायला हवं. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांबाबत अनेकदा हे घडत नाही. त्यामुळे ती मागे पडतात. माझ्या आयुष्याचा काही वेळ जर मी त्या भरकटलेल्या मुलांसाठी दिला तर नक्कीच चांगल्या पध्दतीने घडतील. यासाठी ही समांतर शाळा सुरू केली आहे.