शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नव्या कायद्याची आवश्यकता

By admin | Updated: December 9, 2014 23:32 IST

प्रत्येक व्यक्तीच्या मानवी हक्काचे संरक्षण व्हावे आणि या हक्कांची पायमल्ली झाल्यास त्याची दाद मागता यावी म्हणून मानवी हक्क संरक्षण कायदा अस्तित्वात आला

पुणो : प्रत्येक व्यक्तीच्या मानवी हक्काचे संरक्षण व्हावे आणि या हक्कांची पायमल्ली झाल्यास त्याची दाद मागता यावी म्हणून मानवी हक्क संरक्षण कायदा अस्तित्वात आला खरा, मात्र त्यात कायदेशीर बाबींपेक्षा तांत्रिकच मुद्यांचा अधिक ऊहापोह आहे. असा कायदा आणि राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग हे कुचकामी ठरत असून, ते रद्दच व्हावेत आणि मानवी हक्कांची प्रक्रिया विषद करणारा नवा कायदा अस्तित्वात यावा, अशी मागणी मानव अधिकार कार्यकर्ते करत आहेत. 
संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांची वैश्विक घोषणापत्रला 1क् डिसेंबर 1948मध्ये मान्यता दिली व त्या घोषणापत्रनुसार , आपल्या देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी त्या त्या देशांनी मानवी हक्काचे कायदे व यंत्रणा तयार करावी. त्यानुसार आपल्या देशातही  मानवी हक्क संरक्षण कायदा आला, मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात मानवी हक्काची नेमकी व्याख्याही नमूद नाही. यामध्ये केवळ मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असेल, किती कर्मचारी असतील, त्यांना कोणते भत्ते, किती पगार असेल, अशाच प्रकारच्या यांत्रिक-तांत्रिक बाबींची नोंद केलेली आहे. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी मानवी हक्काची नेमकी व्याख्याही त्यात नसल्याचे मानव अधिकार कार्यकत्र्यानी खंत व्यक्त केली. 
मानव अधिकार कार्यकर्ते अॅड असिम सरोदे म्हणाले, की मानवी हक्काची प्रक्रिया विशद करणा:या कायद्याची आज आवश्यकता आहे. मानवी हक्क आयोग हे 65 टक्के खटले आपल्या अखत्यारीतच येत नसल्याचे म्हणत निकाली काढतात. 
 
4महाराष्ट्र राज्याच्या विधी व न्याय विभागाने 2क्क्1 मध्ये परिपत्रक काढून  प्रत्येक जिल्ह्यात मानवी हक्क न्यायालय स्थापन करण्याची सूचना दिली होती मात्र आजतागायत असे न्यायालय स्थापन झालेली नाहीत. त्या परिपत्रकाकडे स्पेशल दुर्लक्ष करण्यात आले, तर काही ठिकाणी सत्र न्यायालयालाच मानवी हक्क न्यायालय असे म्हणून मध्य काढण्यात आला. मुळात न्यायाधीशांनाही या कायद्याबाबत साक्षर , प्रशिक्षित करणो आवश्यक आहे.