शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज : पाटील

By admin | Updated: February 14, 2017 01:35 IST

आपापसात बंधुत्वाची भावना ठेवून तडजोडीने व सामंजस्याने एकमेकांतील दिवाणी अथवा फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज आहे.

मंचर : आपापसात बंधुत्वाची भावना ठेवून तडजोडीने व सामंजस्याने एकमेकांतील दिवाणी अथवा फौजदारी वाद मिटविणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर वित्तीय आणि शासकीय वादांचे निराकरण हे शक्य तेवढ्या प्रमाणात लवकरात लवकर निकाली निघाल्यास दीर्घकाळ होत राहणारे बौद्धिक, मानसिक व आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल, असे मत घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश एन. एन. पाटील यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय लोकअदालत घोडेगाव न्यायालयाच्या इमारतीत पार पडले. कार्यक्रमाप्रसंगी सहदिवाणी व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी बी. बी. चौहान, व्ही. आय. शेख यांसह वकील कार्यकारिणी सर्व विविध बँका, एमएसईबी, ग्रामपंचायत कार्यालयाचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. विधी सेवा समिती घोडेगाव आणि घोडेगाव न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने लोकअदालतीचा कार्यक्रम झाला. या वेळी गटविकास अधिकारी राहुल काळभोर, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद काळे, अ‍ॅड. संजय आर्विकर यांनी मार्गदर्शन केले. लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी आणि दखलपूर्व प्रकरणांमध्ये ४५८ प्रकरणे निकाली निघाली. दखलपूर्व प्रकरणांमध्ये २८ लाख २२ हजार ९४५ रुपये इतक्या रकमेची वसुली झाल्याची माहिती देण्यात आली. अ‍ॅड. मंगेश कोकणे यांनी सूत्रसंचालन, तर अ‍ॅड. नवनाथ निघोट यांनी आभार मानले. (वार्ताहर)