शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

माळवाडी-माळवाडी भुतोंडे रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:11 IST

अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती अंर्तगत माळवाडी ते भुतोंडे या ४५ किलो मीटरच्या रस्त्याचे कामासाठी १२ कोटी मंजूर आहेत. त्याचे ...

अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती अंर्तगत माळवाडी ते भुतोंडे या ४५ किलो मीटरच्या रस्त्याचे कामासाठी १२ कोटी मंजूर आहेत. त्याचे भूमीपूजन आ. थोपटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, काँग्रेसचे अध्यक्ष शेलेश सोनवणे, कृष्णा शिनगारे, सरपंच शर्मिला लोखंडे, प्रमोद बांदल, नितीन दामगुडे, दिलीप बाठे, काळूराम मळेकर, अंकुश खंडाळे, माऊली नलावडे, विठ्ठल वरखडे, नितीन बांदल, सोमनाथ वचकल, उपअभियंता वाजगे, शाखा अभियंता मेटेकर उपस्थित होते.

आमदार संग्राम थोपटे म्हणाले, कापूरव्होळ-भोर-वाई रस्त्यासाठी २७० कोटी मंजूर आहेत. मात्र, सदरचा रस्ता कापूरव्होळ ते भोर काँक्रिटचा व्हावा अशी शासनाकडे मागणी केली असून यामुळे बजेट ३२५ कोटींवर जाणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भोर तालुक्यातील ७३ पैकी १० गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ६३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या यात एकूण ४१ ग्रामपंचायतीत काँग्रेसचे सरपंच उपसरपंच विजयी झाले आहेत. तर अनेक गावात सदस्य काँग्रेसचे आहेत. मात्र आरक्षणात सरपंच इतर पक्षाचे झाले आहेत. तर अनेक गावात टी-२० सारखे चांगले खेळाडू एकत्र करून मॅच जिंकतात. तसे अनेक गावात एकत्र येऊन ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यामुळे टी-२०चा प्रादुर्भाव ग्रामपंचायती निवडणुकीवर झाला आहे, असे आमदार थोपटे यांनी सांगितले.

१२भोर

माळवाडी मळे भुतोडे रस्ता भूमिपूजन करताना आमदार संग्राम थोपटे व इतर.