शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

विधानसभेचा पराभव केवळ अपघात : पाटील

By admin | Updated: October 28, 2014 23:57 IST

विधानसभा निवडणुकीतील पराभव म्हणजे केवळ एक अपघात आहे.

इंदापूर : विधानसभा निवडणुकीतील पराभव म्हणजे केवळ एक अपघात आहे. त्यामुळे खचणार नाही.  अधिक जोमाने  येत्या पाच वर्षात आपण काम करणार आहोत. पुढच्या  पंचवार्षिक निवडणुकीत परत तालुक्यात काँग्रेसची सत्ता प्रस्थापित केल्याखेरीज स्वस्थ बसणार 
नाही, असा आशावाद माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 
मंगळवार (दि.28) कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी घेत आहे.मात्र खचुन न जाता 
पुढची वाटचाल सन 1995
च्या निवडणुकीप्रमाणो संघटना 
मजबुत करून करावीच लागणार आहे.त्याची सुरूवात गावापासून  ते जिल्हा परिषदेपर्यंत करण्यात येईल.नगरपालिकेच्या हद्दीत विशेष बैठका घेण्यात येतील.  सर्वसामान्यांशी माझा थेट संपर्क राहिल.गावात कार्यकत्र्याचे देान 
गट असणार नाहीत.ज्यांना 
इकडे तिकडे करायचे आहे.
त्यांनी दुसरा मार्ग स्विकारावा,
असा स्पष्ट इशारा पाटील यांनी
 दिला. 
मतदान देणा:यांच्या पाठीशी 
राहू. कार्यकत्यांनी संघटन पातळीपासूनच परिवर्तन करावे.ू सर्वसामान्यांची कामे यशस्वीपणो करणार असे यावेळी पाटील 
यांनी सांगितले.
या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी आपल्या भाषणात पक्ष संघटन वाढविण्याची तसेच निवडणुकीत वेगळे वागणा:यांना बाजुला काढा, अशी भावना व्यक्त केली. (वार्ताहर)
 
या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिल्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कंठ दाटून आला. मात्र त्यांनी स्वत:ला  सावरले. त्यानंतर त्यांनी स्व. शंकरराव पाटील यांनी आपल्यावर जबाबदारी टाकली. ती या निवडणुकीत पार पाडू शकलो नाही. मोठय़ा भाऊंचा चेहरा डोळ्यासमोर आला. स्वाभिमानी माणसाचे हे अश्रू आहेत, असे  सांगत कार्यकत्र्याना मार्गदर्शन केले.