शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

आरक्षण सोडत पुन्हा घ्या : खरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:28 IST

तहसिलदार, यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनानुसार पेसा कायदा लागू झाल्यापासून अनुसुचित क्षेत्रावर बिगर आदिवासी समाजाला आरक्षण मिळत नाही.राज्यघटनेच्या ...

तहसिलदार, यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनानुसार पेसा कायदा लागू झाल्यापासून अनुसुचित क्षेत्रावर बिगर आदिवासी समाजाला आरक्षण मिळत नाही.राज्यघटनेच्या पाचव्या अनुसुचितील परिच्छेद क्र ५ मधील उपपरिच्छेत एक मध्ये केलेल्या अधिकारानुसार आदिवासी क्षेञातील सेवा सुविधांच्या दर्जा सुधारण्यासाठी स्थानिक बोली भाषा संस्कृती व ज्ञानाच्या अभावाने संदेश वहनात अडथळे येवु नये यासाठी अनुसूचित जमातीस प्राधान्य दिले आहे परंतु येथील आदिवासी व बिगर अदिवासी समाज्याच्या नागरिकांची बोली भाषा शिक्षण पद्धती रुढी परंपरा संस्कृती सारखीच आहे त्याच्यामध्ये दैनंदिन संभाषण होत असते त्यामध्ये येथे सर्व समाजात संदेश वहनाचा आडथळा निर्माण होत नाही तसेच संविधानातील पाचवी अनुसुचि परिच्छेद क्र पाच मधील उपपरिच्छेद एक नुसार च्या अधिसुचने नुसार आदिवासी क्षेञासाठी किंवा त्या भागासाठी विशिष्ठ जमातीला आरक्षण असावे असा उल्लेख नाही त्यामुळे या भागातील खुला वर्ग इतर मागास वर्ग अनुसुचित जातीचा प्रवर्ग या नागरिकांवर अन्याय होत आहे तरीही सरपंच आरक्षण सोडतीत या प्रवर्गातील लोकांना डावलले जात आहे.

--

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी क्षेञातील सरपंच पदाच्या सोडतीवर आक्षेप असून आरक्षण सोडत पुन्हा घेत न्याय द्यावा किंवा आरक्षणात इतर समाजाला का डावलले जाते या बाबत माहिती जिल्हाधिकाऱ्यांना

चौकशी करुन न्याय द्याव.

-गौतमराव खरात,

अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे