शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कायदे करावेत: शेतकरीप्रश्नी जनसुनवाईमधील निष्कर्ष, कृती समितीतर्फेे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने जनसुनवाईचे आयोजन केले होते. या सुनवाईत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे ...

शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने जनसुनवाईचे आयोजन केले होते. या सुनवाईत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, जन विचारवंत नीरज जैन, कृषी पत्रकार संजय जाधव यांनी जनन्यायाधीश म्हणून काम पाहिले. राज्याचे कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. तर शेतमाल विपणन, हमीभाव, बी-बियाणे, कृषी विमा, दुधाचा रास्त भाव (एफआरपी), जैविक शेती, आधुनिक शेती इ.विषयी उमेश कंधारे, हनुमंत पवार, अप्पा अनारसे या तरुण शेतकरी प्रतिनिधींनी प्रश्नांची मांडणी केली. संगीता कामठे या शेतमजूर महिलेनेही शेतीतील कष्टकऱ्यांच्या वेदना व्यक्त केल्या.

दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला १४ जून २०२१ रोजी २०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त या आंदोलनाचे संयोजक असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी वाचवा, लोकशाही वाचवा असा नारा देऊन २६ जून रोजी देशभर पाठिंब्याच्या कृती कार्यक्रमाचे आवाहन केले होते. लोकराजा शाहू महाराज जयंतीनिमित्त कृती समितीतर्फे ही जनसुनवाई घेण्यात आली.

समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी सुनवाई घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. जन सुनवाईतील निष्कर्षाचे टिपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निर्णयार्थ सादर होणार आहे.

राजेंद्र शिंदे यांनी स्वागत, तर स्वप्निल फुसे यांनी सूत्रसंचालन केले.