शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

‘कळमोडीचे’ही पाणी रोखले!

By admin | Updated: November 11, 2015 01:44 IST

भामा आसखेडमधून सोडण्यात येणारे पाणी सर्वपक्षीयांनी सोमवारी रोखल्यानंतर मंगळवारी कळमोडी धरणातून गेल्या तीन-चार दिवसांपसून होणारा विसर्ग तेथील ग्रामस्थांनी बंद केला

चासकमान : भामा आसखेडमधून सोडण्यात येणारे पाणी सर्वपक्षीयांनी सोमवारी रोखल्यानंतर मंगळवारी कळमोडी धरणातून गेल्या तीन-चार दिवसांपसून होणारा विसर्ग तेथील ग्रामस्थांनी बंद केला. विनंती करूनही अधिकारी मानत नसल्याने त्यांनी धरणावरून जाऊन व्हॉल्व्ह बंद केला.७ नोव्हेंबर रोजी धरण प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना पूर्व कल्पना न देताच कळमोडी धरणातून १९४ क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात केली. यावर ग्रामस्थांनी धरण अधिकाऱ्याला पाणी बंद करण्याची विनंती केली. परंतु, विनंती करूनही पाणी बंद न केल्यामुळे कळमोडी, चिखलगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. कळमोडी धरणाचे शाखा अभियंता बारवे यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता ग्रामस्थांनी पाणी बंद केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ग्रामस्थांबरोबर चर्चा करून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे सांगितले.येथील सर्व ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय दूध धंदा आहे. पाणीच जर शिल्लक राहिले नाही, तर मुक्या जनावारांच्या पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यांनी काय मरायचे काय? असा सवाल ग्रामस्थांनी केला. लक्ष्मणराव मुके, बाळासाहेब गोपाळे, सदाशिव शेलार, गणपत गोपाळे, काशीनाथ गोपाळे, बाळशीराम गोपाळे, प्रभाकर गोपाळे यांसह दीडशे ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)1उन्हाळा अखेरीस दर वर्षी या धरणातून पाणी सोडले जायचे. मग या वर्षीच लवकर पाणी सोडण्याची बुद्धी का सुचली? हा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. आमच्या जमिनी पाण्यात गेल्या, त्याचा मोबदला अजून आम्हाला मिळाला नाही. आता आमच्या हक्काचे पाणी आहे, ते पळवा व आम्हाला उपाशी मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.