शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

कळंबोली पुलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:21 IST

वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास दुर्घटनेची शक्यता: दुरुस्तीची मागणी वालचंदनगर : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे व धरणातून पाणी ...

वाहनचालकांचा

जीव मुठीत घेऊन प्रवास

दुर्घटनेची शक्यता: दुरुस्तीची मागणी

वालचंदनगर : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे व धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळे निरा नदीला महापूर आला.यामध्ये पुणे-सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा कळंबोलीच्या पुलाचा संरक्षक कठडा तुटून वाहून गेला आहे. यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना अक्षरश: जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कठड्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

गेल्या महिन्यात इंदापूर तालुक्यात अक्षरश: ढगफुटी झाली होती. यात भर की काय म्हणून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून निरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी विसर्ग करण्यात आला.यामध्ये कळंब गावातील निरा नदीकाठच्या परिसरातील २००घरे पाण्यात गेली होती. अनेक कुटुंबांना स्थलांतर होण्याची वेळ आली होती.बी के बी एन रस्त्याची वाहतुकव्यवस्था ठप्प झाली होती.कळंबहुन कळंबोलीच्या पुलावरून सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते शहराकडे नियमित होणारी वाहतूक दोन दिवस बंद करण्यात आली होती.निरा नदीमधील पाण्याच्या कमालीच्या प्रवाहामुळे निरा नदीवरील लोखंडी संरक्षक कठडा अक्षरश: वाहून गेला आहे.

हा पूल वाहतुकीसाठी मुख्य मार्ग असल्याने या पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने चारचाकी आणि दुचाकी वाहने ये जा करीत असतात.वाहतूकीच्या दृष्टीने महत्वाच्या पुलाच्या मार्गावरील लोखंडी संरक्षक कठडे बसवावेत अशी मागणी प्रवाशीवगार्तून होत आहे. काही दिवसांपूर्वी याच पुलावरून संरक्षक कठडे नसल्याने अंथुर्णे येथील सहा जण तर त्यानंतर जंक्शन येथील एका युवकाचा बळी गेला आहे.शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ ठोस उपाययोजना करावी अशी प्रवाश्यांची मागणी आहे.

————————————————

फोटो ओळी : निरा नदीवरील कळंबोलीच्या पुलाचा संरक्षक कठडा तुटल्यामुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

०२१२२०२०-बारामती-०४

——————————————

===Photopath===

021220\02pun_1_02122020_6.jpg

===Caption===

निरा नदीवरील कळंबोलीच्या पुलाचा संरक्षक कठडा तुटल्यामुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.