शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

‘जंक्शन’ कचऱ्याच्या विळख्यात

By admin | Updated: September 3, 2015 03:08 IST

जंक्शन (ता. इंदापूर) ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामपंचायत प्रशासनाने मोठ्या दिमाखात निर्मलग्राम म्हणून लिहिले आहे. परंतु, प्रत्यक्षात जंक्शन गाव सर्वत्र कचऱ्याच्याच विळख्यात सापडलेले आहे.

बारामती : जंक्शन (ता. इंदापूर) ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामपंचायत प्रशासनाने मोठ्या दिमाखात निर्मलग्राम म्हणून लिहिले आहे. परंतु, प्रत्यक्षात जंक्शन गाव सर्वत्र कचऱ्याच्याच विळख्यात सापडलेले आहे. तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून जंक्शनकडे पाहिले जाते. लघुउद्योग आणि स्टील इंडस्ट्रीमुळे जंक्शनचा चेहरा-मोहरा बदलला आहे. येथील उद्योगांमुळे गरजूंना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला. मात्र, गावपातळीवरील स्वच्छतेच्या व आरोग्याच्या सुविधांपासून जंक्शन अद्याप कोसो दूर आहे. पुढील सहा महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांवर डोळा ठेवून येथील ग्रामपंचायतीने सिमेंटचे रस्ते करण्याचा प्रयत्न केला. हे रस्ते निम्म्यातच सोडून देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने सिमेंटचे रस्ते म्हणजे केवळ देखावाच आहेत. गावामध्ये विटभट्टीच्या शेजारी असणाऱ्या मस्जिदसमोरील सिमेंटच्या रस्त्याच्या मधोमध विजेचे दोन खांब असल्याने वाहनचालकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागले आहे. हा रस्ता ग्रामस्थांच्या सोयीसाठी आहे का गैरसोयीसाठी, हेच समजत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. रस्त्याचे काम निकृष्ट आणि नियोजनशून्य असल्याने केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी रस्त्याचे काम केले गेले का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भूमिगत गटारांची केलेली कामे अर्धवट सोडण्यात आली आहेत. या गटारींचेही योग्य नियोजन नसल्याने विटभट्टीच्या परिसरात खड्ड्यामध्ये हे सांडपाणी सोडले आहे. (प्रतिनिधी)