शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर

By admin | Updated: June 19, 2014 23:52 IST

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला

पुणो : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) विविध संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, पुण्यात परीक्षा दिलेल्या सुमारे 6क्क् विद्याथ्र्यापैकी 15क् उत्तीर्ण झाले आहेत. पुण्याच्या निकालाची टक्केवारी 25 टक्क्यांर्पयत पोहोचली असून, परीक्षेत पुण्यातील कल्पेश कृष्णा याने 93वी रँक मिळवून बाजी मारली आहे.
भुवनेश्वर, दिल्ली, गांधीनगर, गुवहाटी, हैदराबाद, इंदूर, जोधपूर, कानपूर, खरगपूर आदी ठिकाणच्या आयआयटी संस्थांमधील प्रवेशासाठी  25 मे रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षा घेण्यात आली. देशभरातील 17 आयआयटी संस्थांध्ये 9 हजार 784 जागा उपलब्ध आहेत. 
या परीक्षेसाठी देशभरातून 1 लाख 27 हजार विद्यार्थी बसले होते. त्यांत 19 हजार 416 विद्यार्थी जेईई परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याना 25 जूनर्पयत कौन्सिलिंग फॉर्म भरायचे आहेत. पुण्यातील आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे प्रा. दुर्गेश मंगेशकर म्हणाले, ‘‘उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्याची संख्या जास्त आहे. आमच्या संस्थेमधील 54 विद्याथ्र्याना या परीक्षेत यश मिळाले.’’
बाखलीवाल ट्युटोरीअल्स संस्थेचे वैभव बाखलीवाल म्हणाले, ‘‘जेईई परीक्षेत उतीर्ण होणा:या विद्यार्थाचा टक्का वाढणो गरजेचे असून, त्यासाठी  विद्याथ्र्यानी दररोज किमान पाच तास जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा अभ्यास करायला हवा.’’ (प्रतिनिधी)
 
पुण्याचा कल्पेश कृण्णा याने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत 98.2 गुण मिळवून पुण्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.तसेच, आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेतही सर्वाधिक गुण मिळवून त्यांने प्रथम येण्याचा मान मिळविला होता.आता जेईईच्या परीक्षेत 93 रँक मिळवून त्याने यशाची हँट्ट्रिक केली आहे. कल्पेशबरोबरच पुण्यातील ताजेश्वर थोरवडे, शुभम कतीयार, कनिष्क गांधी, साहिल भटनागर, अक्षयकुमार यादव, गौतम रामकृष्णन, चिन्मय राणो, श्रीकांत गोरे यांनी यश मिळविले आहे.
 
चाटेच्या विद्याथ्र्याचे जेईईमध्ये यश
जेईई परीक्षेमध्ये चाटे संस्थेच्या अजय पवार, स्वप्निल खंदारकर, विश्वजित सांगळे, सुमीत दलपाले, अक्षय बोरूडे, अमित बदतकर या  विद्याथ्र्यानी यश मिळविले आहे. या विद्याथ्र्याचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. ऑडिओ-व्हिडीओ माध्यमाद्वारे शिकविल्यामुळे वाचन, लिखाण व गणितीय संकल्पना यांवर चांगला प्रभाव पडतो. तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन असल्याने विद्याथ्र्यानी यश मिळविल्याचे चाटे शिक्षण समूह पुणो विभागीय संचालक प्रा. फुलचंद चाटे यांनी सांगितले. या वेळी प्रा. बापू काटकर, प्रा. पंकज पाटील, प्रा. रत्नाकर सोनवणो आदी उपस्थित होते.