शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

...त्यात नेत्यांचा काही दोष नसतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कार्यक्रमांना गर्दी होत असेल तर त्यात नेत्यांचा काही दोष नसतो. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कार्यक्रमांना गर्दी होत असेल तर त्यात नेत्यांचा काही दोष नसतो. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे. लोकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीबाबत कार्यकर्ते आणि संयोजकांच्या कोर्टात चेंडू भिरकावला आहे.भाजपच्या कार्यक्रमालाही गर्दी होण्याच्या शक्यतेने त्यांनी या प्रकरणात बचावात्मक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात झालेल्या गर्दीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, प्रत्येकवेळेला टीका करायला पाहिजेच असे नाही असे सांगून पाटील यांनी अजित पवार यांचा बचाव केला. संयोजकांनी कार्यक्रम आॅनलाईन दाखविले पाहिजेत. कार्यक्रम आॅनलाईन असता तर एवढी गर्दी झाली नसती..अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या अनुयायांनी त्यांना अडचणीत आणू नये, असे सांगून त्यांनी गर्दीचे खापर हे संयोजक आणि नागरिकांवर फोडले. एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही महाविकास आघाडी सरकार केले म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. त्यावर विचारले असता अठरा महिन्यांत हिंदुत्वापासून कसे बाजूला सरलात? महाशिव आघाडीची महाविकास आघाडी कशी झाली? असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला. राजकीय परिणामांची काळजी न करताही ठाकरे यांना आपण अजूनही हिंदुत्ववादी आहोत असे वाटते याचे मला विशेष वाटते अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

-----------------------------------------------