शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

जात-धर्म-भाषेच्या पलीकडे जाऊन एकत्र येणे महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST

पुणे : आजच्या काळात जात, धर्म, भाषा या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एकत्र येणं हे महत्वाचं आहे. भारताकडे जगाचं आध्यात्मिक ...

पुणे : आजच्या काळात जात, धर्म, भाषा या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एकत्र येणं हे महत्वाचं आहे. भारताकडे जगाचं आध्यात्मिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे. बहुलवादी संस्कृती हीच भारताची ताकद आहे, असे मत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केले.

स्वर्गीय माधवी मोहनदास नवलाखा स्मृती प्रतिष्ठान आणि पुणे युथ अँड सोशल फाऊंडेशन आयोजित वीरचंद गांधी ट्रॉफी इंटर सोसायटी क्रिकेट टुर्नामेंटचे मुकुंदनगर येथे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन कृष्णप्रकाश यांच्या हस्ते झाले. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, महाराष्ट्र ऑलिंपिक्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, स्व. माधवी मोहनदास नवलाखा फाऊंडेशनचे नीलेश नवलाखा, पुणे युथ अँड सोशल फाऊंडेशनच्या श्वेता होनराव-कामठे आदी मान्यवर उपस्थित होते.

कृष्णप्रकाश म्हणाले, वीरचंद गांधी यांच्या तात्विक मांडणीने भारताचा आध्यात्मिक धागा पुढं नेण्यात बळ मिळाले. स्पर्धेतून नेमकं हेच घडतं. अशा खिलाडू वृत्तीमुळे राज्य, देश आणि मानवता उंचीवर जाऊ शकते.

इंटर सोसायटी क्रिकेट टुर्नामेंट २८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून त्यात विविध संघ सहभागी झाले आहेत. सोसायटीतील नागरिकांमध्ये खेळाच्या निमित्ताने एकजूट व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे नीलेश नवलाखा यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्वेता होनराव यांनी मनोगत व्यक्त केले.