शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान धरणाच्या कालव्यावरील लोखंडी पूल मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST

तालुक्यात चासकमान धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्यांवर धरणाचे कालवे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने अनेक गावांमध्ये ...

तालुक्यात चासकमान धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्यांवर धरणाचे कालवे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने अनेक गावांमध्ये विविध ठिकाणी लोखंडी कालव्यावरती पूल तयार केले. पुलांना तीस वर्षे झाली आहेत.त्यामुळे ते गेल्या दहा वर्षांपासून गंजले असून त्यावरील पत्रे लोखंडी अँगल नादुरुस्त बनले आहेत. त्यावरून शेतकऱ्यांना जा-ये धोक्याचे करणे बनले आहे. याबरोबरच शेतकरीवर्गाला मालवाहतूक करताना जीव धोक्यात घालून शेतीमाल वाहतूक करावी लागत आहे. तालुक्यातील चासकमान धरणाच्या डाव्या उजव्या कालव्यांवर चास, कमान, रेटवडी, निमगाव, दावडी, दौंडरवाडी, चिंचोशी, बहुळ, पांगरी, सातकरस्थळ, सांडभोरवाडी, टाकळकरवाडी, पाडळी ढोरेभांबुरवाडी या गावातील सर्व लोखंडी पूल मोडकळीस आले असून त्यांची दुरुस्ती करावी, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील कालव्यांवरील सर्व लोखंडी पूल पाटबंधारे विभागाने तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी दावडी गावचे सरपंच आबा घारे, समर्थ फाऊंडेशन अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

ओळ:

चासकमानच्या डाव्या कालव्यावरील लोखंडी पुलाची झालेली दुरवस्था.