शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय

By admin | Updated: October 14, 2015 03:26 IST

औद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले.

प्रवीण गायकवाड, शिरूरऔद्योगिकीकरण तसेच दळणवळणाची सुव्यवस्था विकासाच्या धमण्या समजल्या जातात. तालुक्यात औद्योगिकीकरणाचे जाळे विणले गेले. मात्र, या वाढत्या औद्योगिकीकरणासाठी दळणवळणाचे साधन असलेला पुणे-नगर रस्ता दळणवळणासाठी व्यत्यय बनू लागला आहे. याचा परिणाम नवीन उद्योग तालुक्यात येण्यास तयार नाहीत, तर आहे ते उद्योग स्थलांतराच्या विचारात असल्याचे चित्र आहे. २००० साली रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहतीची सुरुवात करण्यात आली. पंचतारांकित दर्जा असलेल्या या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर बहुराष्ट्रीय कारखान्यांचे जाळे विखुरले आहे. या वसाहतीमुळे शासनाने दळणवळण सुरळीत होण्याकरिता शिरूर-पुणे या रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही केले. हा रस्ता तयार करताना शासनाने अनेक त्रुटी ठेवल्या, असे आता जाणवते. विदर्भ-मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या या रस्त्यावर दिवसागणिक वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेऊन या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रस्ता तयार करणे गरजेचे होते. तसेच या रस्त्यावर असणाऱ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपुलाची सुविधा निर्माण करणेही आवश्यक होते. मात्र, केवळ चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्याच्या रुंदीचे निकष पाळण्यात आले नाही. २००५ ते २०१४ पर्यंत या रस्त्यावर पेरणे फाटा (२०१० पर्यंत रांजणगाव येथेही) येथे टोलनाका होता. या नाक्यावरील ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागायच्या, हाही एक मोठा अडथळा होता. संध्याकाळी घरीही वेळेवर पोहोचता येत नाही. यामुळे हा अधिकारीवर्ग तसेच इतर कर्मचारीही त्रासलेले आहे. असहाय असल्याप्रमाणे ते हे सर्व सहन करीत आहेत.