शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

इनोव्हा-दुचाकीचा अपघात, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:11 IST

याप्रकरणी अमोल रामभाऊ तिरमारे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर कळंब गावच्या ...

याप्रकरणी अमोल रामभाऊ तिरमारे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीतील सहाणेमळा जवळ राहुल भीमराव अरबट(वय ३५ रा.नयावथोडा, ता.मोर्शी, जि. अमरावती) हे आपली मोटरसायकल क्रमांक (एम.एच. १४ - जे.जे. ६६५३) वरून पुण्याच्या दिशेने जात होते. पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या इनोवा या चारचाकी गाडीने (एम,एच.१४ ई. एच.७२८८) धडक दिली. या अपघातात राहुल अरबट गंभीर जखमी झाला होता. त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून मंचर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अपघातानंतर ईनोवा गाडी घेऊन चालक पंकज बाळासाहेब मेमाने (रा.मांजरी फार्म,सोलापूर रोड,पुणे) पळून गेला होता. स्थानिक नागरिक व तेथून जाणाऱ्या पत्रकारांनी मंचर पोलिसांशी संपर्क साधून तात्काळ घटनेची माहिती दिली. मंचर पोलिसांनी वायरलेसवर संदेश दिल्याने राजगुरुनगर येथील टोल नाक्यावर ईनोवा गाडी व चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चालकाने अपघात केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी इनोव्हा गाडीचा चालक पंकज बाळासाहेब मेमाने यांच्या विरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन शिंदे करत आहेत.