भिवरी (ता. पुरंदर) येथील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन व विविध कामांच्या पाहणीप्रसंगी श्री. प्रसाद बोलत होते.
या वेळी पुरंदर पंचायत समितीचे सभापती नलिनी लोळे, उपसभापती दत्तात्रय काळे, गटविकास अधिकारी अमर माने, उद्योजक हरिभाऊ लोळे, प्रहार अपंग संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे, समाजसेवक माऊली घारे, सरपंच संजय कटके, उपसरपंच प्रणोती कटके, ग्रा. पं. सदस्य दिलीप कटके, मारुती कटके, भाऊसाहेब कटके, पोपट कटके, पांडुरंग कटके, रामहरी कटके, हनुमंत साळुंके, नवनाथ घिसरे, नवनाथ भिसे, शिल्पा कुंजीर, कविता कटके, अर्चना गुरव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन बायोगॅस प्रकल्पाचे संचालक अविनाश केसकर, पुरंदर पं. स. बांधकाम शाखा अभियंता स्नेहा चव्हाण, विस्तार अधिकारी सुहास कांबळे, तलाठी गणपत खोत, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, मुख्याध्यापिका स्वाती दुर्गाडे, रोहिदास राणे, रेश्मा पोमण, अंगणवाडी सेविका मनीषा गायकवाड, मदतनीस सुवर्णा ढवळे, लता गायकवाड यांनी केले.???
आयुष प्रसाद यांनी सुरेखा ढवळे यांनी केले.???? भिवरी दशक्रिया घाटावर वृक्षारोपण केले.???
प्रास्तविक संजय कटके यांनी केले. तर सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले. आभार गणपत खोत यांनी मानले.
भिवरी (ता. पुरंदर) येथील बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करीत असताना आयुष प्रसाद यांच्यासमवेत नलिनी लोळे, दत्तात्रय काळे, अमर माने, संजय कटके, सुरेखा ढवळे व इतर.