शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास नुकसान अटळ शेतकरी धास्तावला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:08 IST

मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधात शेतीशी निगडित व्यवसाय, बाजारपेठ तसेच ...

मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधात शेतीशी निगडित व्यवसाय, बाजारपेठ तसेच माल वाहतुकीला निर्बंध घातल्याने शेतकऱ्यांना लॉकडाऊन काळात ना शेतमाल नीट पिकविता आला? ना शेतमाल विक्रीला बाजारपेठ मिळू शकली. लॉकडाऊनमध्ये शेती निगडित फर्टीलाझर , पाईपलाईन साहित्य विक्रीची दुकाने बंद राहिल्याने शेतीतील नवीन कामेच बंद राहिली नाहीत तर चालू कामे साहित्याअभावी बंद ठेवावी लागली केवळ साहित्य, बियाणे , खते , औषधे नाही म्हणून शेतीचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना जनावरे व मजुरांचा आर्थिकभार विचारात घेता शेतकऱ्यांचे लॉकडाऊनच्या निर्बंधापायी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अशातच आता राज्य सरकारने थकीत वीजबिल माफीचा दिलेला शब्द फिरवला व चालू वीज कनेक्शन तोडण्याचाच सपाटा लावल्याने थकीत वीज बिल भरण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच पुन्हा लॉकडाऊनची शक्यता गृहीत धरता शेतकऱ्यांना निर्बंध लावल्यास शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. शेतकरी उन्हाळी हंगामात भाजीपाला पिके घेण्यात आग्रही असतात मात्र शेतकऱ्यांवर पुन्हा निर्बंधाची कुऱ्हाड कोसळल्यावर शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्याचे नियोजन कोसळणार असल्याने शेतकऱ्यांना लॉकडाऊनमधून मुक्तता मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे.