शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

निरोगी शरीर काळाची गरज

By admin | Updated: May 8, 2017 03:31 IST

निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. सर्वसाधारणपणे लोकांमध्ये आरोग्य सेवेशी संबंधित विविध पैलूंवर जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ  अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी व्यक्त केले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाच्या लवळे कॅम्पस येथे जागतिकीकरणावरील आरोग्य सेवेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप नुकताच झाला. यावेळी जेठमलानी यांच्यासह जागतिक आरोग्य संस्थेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. हेंक बेकदम, फिनलँड दुतावासातील नवी दिल्लीतील राजदूत नीना वास्कुनलाहती, सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार उपस्थित होते.समारोपाप्रसंगी पदवीप्रदान समारंभही पार पडला. भारत आणि परदेशातून आरोग्यसेवेशी संबंधित जवळपास १००० ते १२०० व्यावसायिक, रुग्णालये आणि आरोग्यसेवा व्यवस्थापन, न्यायवैद्यक पद्धती, वैद्यकीय विमा, जनरल प्रॅक्टिशनर्स, प्रशासक, फार्मा विभागाचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शेवटच्या सत्रात लिंडा रॉबटसन, डॉ. शिरशेंदू मुखर्जी, डॉ. श्रीकांत, डॉ. के. एस. सेठी, डॉ. आर. नागरत्ना, डॉ. डी. सी. कटोच आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.भारत हा लसींच्या निर्मितीसाठी प्रमुख केंद्र मानले जाते. सध्याच्या काळात जगासमोर संक्रमक आजारांचे आव्हान उभे आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. आरोग्य सेवेवरील खर्चामुळे ६० दशलक्ष जनता दारिद्र्यरेषेखाली उतरली आहे. वाढत्या प्रदूषणाची दखल घेणेही गरजेचे आहे.- हेंक बेकदम