शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी शरीर काळाची गरज

By admin | Updated: May 8, 2017 03:31 IST

निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : निरोगी मन आणि निरोगी शरीर ही काळाची गरज आहे. देशातील आरोग्य सेवा विकसित करण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. सर्वसाधारणपणे लोकांमध्ये आरोग्य सेवेशी संबंधित विविध पैलूंवर जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ  अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी व्यक्त केले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाच्या लवळे कॅम्पस येथे जागतिकीकरणावरील आरोग्य सेवेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप नुकताच झाला. यावेळी जेठमलानी यांच्यासह जागतिक आरोग्य संस्थेचे भारतातील प्रतिनिधी डॉ. हेंक बेकदम, फिनलँड दुतावासातील नवी दिल्लीतील राजदूत नीना वास्कुनलाहती, सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार उपस्थित होते.समारोपाप्रसंगी पदवीप्रदान समारंभही पार पडला. भारत आणि परदेशातून आरोग्यसेवेशी संबंधित जवळपास १००० ते १२०० व्यावसायिक, रुग्णालये आणि आरोग्यसेवा व्यवस्थापन, न्यायवैद्यक पद्धती, वैद्यकीय विमा, जनरल प्रॅक्टिशनर्स, प्रशासक, फार्मा विभागाचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शेवटच्या सत्रात लिंडा रॉबटसन, डॉ. शिरशेंदू मुखर्जी, डॉ. श्रीकांत, डॉ. के. एस. सेठी, डॉ. आर. नागरत्ना, डॉ. डी. सी. कटोच आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.भारत हा लसींच्या निर्मितीसाठी प्रमुख केंद्र मानले जाते. सध्याच्या काळात जगासमोर संक्रमक आजारांचे आव्हान उभे आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. आरोग्य सेवेवरील खर्चामुळे ६० दशलक्ष जनता दारिद्र्यरेषेखाली उतरली आहे. वाढत्या प्रदूषणाची दखल घेणेही गरजेचे आहे.- हेंक बेकदम