शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

निरामय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यातच कोरोना विषाणू असल्याने थोडी अधिकची काळजी घ्यायला हवीच. आपला ...

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यातच कोरोना विषाणू असल्याने थोडी अधिकची काळजी घ्यायला हवीच. आपला आहार, जेवणाच्या वेळा, बाहेरचे खाणे टाळणे आदी उपाय केले तर तुम्ही निरोगी राहू शकाल.

माॅन्सून सुरू होण्याआधीच अनेक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू होताना दिसतात. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पाण्यातून सर्वाधिक आजार होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी पिण्याबाबत योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. पावसाच्या दुषित पाण्याने आजार पसरतात. तसेच पावसाळ्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

- पाणी उकळून आणि जास्तीत जास्त प्यायला पाहिजे

- शक्यतो कोल्डड्रिंकचा मोह टाळावा.

- हलके व पौष्टिक जेवण घ्यायला हवे

- या दिवसात पालक, मुळा, कांदा व लसूण खाणे टाळावे. कारण जमिनीत पावसामुळे अनेक जीवजंतू निर्माण होत असतात. त्यामुळे पालेभाज्या कमी खाव्यात, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

- या दिवसात सुकामेवा कमी प्रमाणात खावा. कारण आपली पचनशक्ती कमजोर झालेली असते. त्यामुळे शक्यतो जड अन्न घेऊ नये. हलके व पचायला सोपे जाईल असेच अन्न घ्यावे.

- आपल्या जेवणात फळे, सलाड व ज्यूस यांचा सहभाग असावा.

- बाहेरचे उघड्यावरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे, कारण पावसाळ्यात अनेकदा सर्वत्र घाण असते. तसेच माशा, मच्छर तयार झालेले असतात. काही ठिकाणी तळण्यासाठी तेच तेल अनेकदा वापरले जाते. त्यातून अनेक आजार पसरू शकतात.