शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

आंब्याच्या झाडांची बेसुमार कत्तल

By admin | Updated: February 14, 2017 01:50 IST

वालचंदनगर रत्नपुरी (ता. इंदापूर) येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील जंक्शन आनंदनगरशेजारी असलेल्या जमिनीवरील

वालचंदनगर : वालचंदनगर रत्नपुरी (ता. इंदापूर) येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळातील जंक्शन आनंदनगरशेजारी असलेल्या जमिनीवरील आंब्याच्या झाडांची बेसुमार तोड करण्यात आली आहे. यामुळे ४० वर्षांपासून आंब्याची बाग म्हणून ओळखली जाणारी बाग आता इतिहासजमा झाल्याची चर्चा आहे. संबंधित वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.राज्यात १४ मळ्यांत पाच जिल्ह्यांत सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक व सातारा या जिल्ह्यांत हजारो हेक्टर जमिनी शेती महामंडळाच्या ताब्यात होत्या. सन २००६मध्ये शेती महामंडळाला घरघर लागल्याने १४ मळ्यांतील जमिनीवरील उत्पादन घेणे बंद करण्यात आले. १२ हजार एकर जमिनी वालचंदनगर रत्नपुरी शेती महामंडळाकडे असताना येथील खंडकरी शेतकऱ्यांना त्यातील जमिनीचे वाटप करण्यात आले होते. उर्वरित जमिनी करोडोपतीला कराराने देण्यात आलेली आहे. मात्र, या जमिनीवर शेती महामंडळाने शेकडो एकरांत जागोजागी विविध जातींच्या झाडाची लागवड केलेली होती. ज्या धनदांडग्यांना या जमिनी देण्यात आल्या, संबंधितांनी त्या जमिनी ओलिताखाली येण्यासाठी, उत्पादन घेण्यासाठी पर्यावरण विभागाची कसलीही परवानगी न घेता वृक्षतोड करून मालकी हक्क दाखवून दिला आहे.