शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतरच्या घोषणेचा अजित पवारांना विसर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:12 IST

एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत म्हणून पुण्यातील युवक स्वप्निल लोेणकर याने आत्महत्या केली होती. त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री अजित पवार ...

एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत म्हणून पुण्यातील युवक स्वप्निल लोेणकर याने आत्महत्या केली होती. त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात लवकरच आयोगावरील सदस्य आणि विविध पदांच्या भरतीसंदर्भात घोषणा केली. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, दोन महिन्यांनंतर प्रत्यक्षात काहीच हालचाली होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे.

- शिवाजी इंगवले, विद्यार्थी

-----

कोट

कोरोनामुळे दीड-दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन कोणत्याच परीक्षेची घोषणा केली नाही. त्यामुळे एमपीएससीची तयारी कशी करायची? असा प्रश्न पडला आहे. निश्चित वेळापत्रक नसल्याने अभ्यासावर परिणाम होत आहे. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र, त्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने विद्यार्थी निराश होत आहेत. राज्य शासनाने यासंदर्भात ठोस कार्यवाही करणे आपेक्षित आहे.

- अदिती भोसले, विद्यार्थी