शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

नीरा-भीमा कारखान्यावर ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:15 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७४ वर्षांमध्ये देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे. सहकारामुळे देशाच्या ग्रामीण भागाचा विकास ...

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७४ वर्षांमध्ये देशाने सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे. सहकारामुळे देशाच्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नीरा-भीमा कारखान्याची स्थापना केल्यामुळे या परिसराचे नंदनवन झाले आहे. राज्यातील साखर उद्योग सध्या काहीसा अडचणीत असला, तरी येत्या काळात अडचणी निश्चितपणे दूर होतील, असा विश्वास यावेळी लालासाहेब पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव वाघमोडे यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांनी केले. ध्वजारोहणप्रसंगी कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, भागवत गोरे, मोहन गुळवे, माणिकराव खाडे, के. एस. खाडे, अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले.

शहाजीनगर येथे नीरा-भीमा कारखान्यावरती लालासाहेब पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी राजवर्धन पाटील, विलासराव वाघमोडे आदी.

१६०८२०२१-बारामती-०२