शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत जागा निश्चित

By admin | Updated: September 13, 2014 05:27 IST

माळीणचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे जागा पाहण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नाही

घोडेगाव : माळीणचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे जागा पाहण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नाही. अडिवरेची जागा सोडून इतर ठिकाणी जागा पाहण्याचे काम सुरू असून, पुढील आठ दिवसांत जागा निश्चित केली जाईल व लगेचच कायमस्वरूपी निवाऱ्याचे काम सुरू होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घोडेगाव येथे सांगितले.घोडेगाव येथील हुतात्मा बाबू गेनू पंचायत समिती सभागृहात माळीण दुर्घटनाग्रस्त क्षेत्रातील बाधित कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, समाज कल्याण सभापती सुभाष मोरमारे, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे, शाश्वत संस्थेचे आनंद कपूर, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अधिकारी, तसेच मर्चडीस बेंझ, टाटा मोटर्स, मोरडे फूड प्रोडक्टस, जेसीबी, गोवर्धन उद्योग समूह, थरमॅक्स, बजाज आॅटो, भीमाशंकर कारखाना, अशा विविध कंपन्यांचे अधिकारी, माळीण ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य सरकारने आम्हाला एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून, लोकांनीही या कामात सहभागी होऊन आपल्यासाठी आदर्श नागरी सोईसुविधा तयार करून घ्याव्यात तसेच पैशाचे त्यांनी योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)