शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

आठ दिवसांत जागा निश्चित

By admin | Updated: September 13, 2014 05:27 IST

माळीणचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे जागा पाहण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नाही

घोडेगाव : माळीणचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे जागा पाहण्यासाठी जास्त वेळ घालवून चालणार नाही. अडिवरेची जागा सोडून इतर ठिकाणी जागा पाहण्याचे काम सुरू असून, पुढील आठ दिवसांत जागा निश्चित केली जाईल व लगेचच कायमस्वरूपी निवाऱ्याचे काम सुरू होईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घोडेगाव येथे सांगितले.घोडेगाव येथील हुतात्मा बाबू गेनू पंचायत समिती सभागृहात माळीण दुर्घटनाग्रस्त क्षेत्रातील बाधित कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, समाज कल्याण सभापती सुभाष मोरमारे, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार बी. जी. गोरे, गटविकास अधिकारी विवेक इलमे, शाश्वत संस्थेचे आनंद कपूर, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अधिकारी, तसेच मर्चडीस बेंझ, टाटा मोटर्स, मोरडे फूड प्रोडक्टस, जेसीबी, गोवर्धन उद्योग समूह, थरमॅक्स, बजाज आॅटो, भीमाशंकर कारखाना, अशा विविध कंपन्यांचे अधिकारी, माळीण ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य सरकारने आम्हाला एक वर्षाचा अवधी दिला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून, लोकांनीही या कामात सहभागी होऊन आपल्यासाठी आदर्श नागरी सोईसुविधा तयार करून घ्याव्यात तसेच पैशाचे त्यांनी योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)