शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम स्वतःच्या कामाची माहिती घ्या नंतरच निधी मागा - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:34 IST

पुणे : आंबिल ओढ्याला आलेल्या पुराने थैमान घालून कित्येक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटनेला आज दोन वर्षे उलटली आहेत. ...

पुणे : आंबिल ओढ्याला आलेल्या पुराने थैमान घालून कित्येक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटनेला आज दोन वर्षे उलटली आहेत. या घटनेच्यावेळी महापालिकेसह राज्यातही सत्तेवर असताना आपण काय केले ते आधी भाजपने सांगावे व नंतरच संरक्षण भिंतीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव द्यावा़, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांनी केली आहे़

महापालिकेने संरक्षण भिंतीसाठी पाच महिन्यांपूर्वी निविदा काढूनही ठेकेदाराने ते काम केले नाही. या गळतीसाठी पालिकेत निधीची गळती कशी झाली याची प्रथम माहिती घेणे महत्वाचे असल्याचेही देशमुख म्हणाले़

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुरामुळे पडलेल्या संरक्षक भिंतींच्या कामासाठी राज्य शासनाकडे ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पूर येऊन दोन वर्षे उलटली, त्या काळात भाजपाचे सत्ताधारी पदाधिकारी झोपले होते का? असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

संरक्षक भिंतीकरिता महापालिकेने प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली. त्यांनी २८१ कोटी रुपयांचा अहवाल दिला होता. त्याप्रमाणे स्थायी समितीने ७७ कोटी रुपयांची निविदा प्रक्रियाही राबविली होती. मात्र, ही कामे झालीच नाही. त्यावेळी कोरोनाचे संकटही नव्हते. त्यामुळे त्यामागे लपायलाही भाजपाला जागा नाही. राज्यात सत्ताबदल झाल्यावर आता महापालिका राज्य शासनाकडे निधीची मागणी करून आपली जबादारी झटकत असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे

------------------------------