शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

सुपेतील ‘कुंपण’ ठरतेय चिंकारांना घातक

By admin | Updated: February 12, 2015 23:44 IST

परिसरात पुणेकरांनी जमिनी खरेदी करून तारेचे कुंपणं टाकली आहेत. मात्र, येथे मुक्त विहार करणाऱ्या चिंकारांना ते घातक ठरत आहे.

सुपे : परिसरात पुणेकरांनी जमिनी खरेदी करून तारेचे कुंपणं टाकली आहेत. मात्र, येथे मुक्त विहार करणाऱ्या चिंकारांना ते घातक ठरत आहे. या हरिणांचा नाहक बळी जात आहे. यामुळे येथील मयूरेश्वर अभयारण्यातील चिंकाराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही कुंपणे काढून टाकण्याची मागणी निसर्गप्रेमींच्या वतीने करण्यात येत आहे.मयूरेश्वर अभयारण्य सुमारे ५१४ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले आहे. ते चिंकारासाठीच तयार करण्यात आले आहे. मात्र, येथील झाडे-झुडपे राहिली नाहीत. त्यामुळे चिंकारा मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागली आहेत. त्यात येथे जमिनी खरेदी करून गुंठेवारीनुसार तारेची कुंपने तयार केली आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. कुंपनामुळे चिंकारा बऱ्याचदा कुत्र्याच्या तावडीत सापडतात. तर, काही वाहनांच्या धडकेने मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे त्यांची संख्या कमी होत असल्याची माहिती बारामती येथील निसर्ग जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. महेश गायकवाड यांनी दिली. निसर्ग जागर प्रतिष्ठानच्या वतीने ट्रान्झॅक्ट पद्धतीने नुकतीच प्राण्यांची गणना करण्यात आली. यामध्ये सुमारे १७० चिंकारांमध्ये २६ लहान पिले, ४० नर जात, तर इतर मादी जातीची चिंकारा आढळून आले. (वार्ताहर)