शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनाने घटले प्रवासी

By admin | Updated: May 23, 2014 04:56 IST

सततच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षभरात बसची संख्या वाढूनही त्या तुलनेत प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे

पिंपरी : सततच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षभरात बसची संख्या वाढूनही त्या तुलनेत प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे घटती प्रवासी संख्या वाढविण्यासाठी प्रवासी सेवा सुधारण्यावर प्रशासनाने भर देणे गरजचे आहे, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाने केली आहे. पीएमपीच्या ताफ्यात १६२० बसेस असताना २०१० मध्ये रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या १२ लाख ८१ हजार होती. मात्र मार्च २०१४ मध्ये पीएमपीच्या ताफ्यात २०५३ बसेस असताना प्रवासी संख्या १० लाख ६८ हजारावर आली आहे. वाढलेल्या बसच्या तुलनेत प्रवासी संख्या २३ लाख ४५ हजारापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बसची प्रवासी संख्या वाढण्याऐवजी घटतच चालली आहे. प्रत्येक वेळी संचालक मंडळाने डिझेल वाढ, स्पेअर पार्ट, सीएनजी आदीच्या दरवाढीचे कारण पुढे करीत तिकीटात वाढ केली आहे. मात्र सद्यस्थितीत स्पेअरपार्ट खरेदीअभावी सुमारे ४०० ते ५०० बसेस बंद आहेत. त्यामुळे याआधी मिळालेला पैसा कोठे गेला. त्या पैशाचे काय केले, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)