शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

धरणं रिकामी झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात टंचाई

By admin | Updated: June 13, 2014 05:01 IST

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणं १00 टक्के भरली होती. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा कमी बसल्या.

पुणे : गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणं १00 टक्के भरली होती. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा कमी बसल्या. मात्र ७ जूनला येणारा पाऊस अद्यपही न पडल्याने जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याची मागणी वाढून आता धरणंही रिकामी झाली आहेत. काही धरणांत फक्त गाळ उरला आहे. गावागावांतील पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. आठवडाभरात पावसाचे आगमन झाले नाही तर तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात ६ टक्के, नीरा देवघर धरणात फक्त १.६0 टक्के व वीर धरणात ६.६३ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात निम्मा गाळ आहे. यामुळे दोन्ही धरणांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ३५ नळ पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. तालुक्यात २ महिने ७ टँकर व तीन पिकअपद्वारे १३ गावे, ३३ वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस झाला नाही तर टँकरची संख्या वाढणार आहे. नीरा देवघर व भाटघर धरण भागातील १३ गावे, ३३ वाड्यावस्त्यांना ७ टँकर व तीन पिकअप जीपमधून दररोज पाणीपुरवठा सुरू आहे. (प्रतिनिधी)