शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यातील १४०५ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार

By admin | Updated: October 1, 2016 03:36 IST

शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा खर्च योग्य कामांवर होण्यासाठी व गावांचा नियोजनबद्ध विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने शंभर टक्के ग्रामपंचायतींचे

पुणे : शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा खर्च योग्य कामांवर होण्यासाठी व गावांचा नियोजनबद्ध विकास होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने शंभर टक्के ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १४०७ पैकी १४०५ ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार झाले आहेत. २ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत या आरखड्यांचे जाहीर वाचन करून मान्यता देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू यांनी दिली. केंद्र शासनाच्या वतीने यापुढे वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक लहान-मोठ्या ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन निधीचा खर्च योग्य पद्धतीने नियोजन करून करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींचा पुढील पाच वर्षांचा म्हणजे २०२० पर्यंतचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. दोन ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका असल्याने त्यांचा विकास आराखडा नंतर तयार करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने वित्त आयोगाचा ६६ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला दिला आहे. हा निधी ग्रामपंचायतीला वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)यासाठी शासनामार्फत हे विकास आराखडे तयार करण्यासाठी खास ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यशदाच्या वतीने या कर्मचाऱ्यांना गावांचा विकास आराखडा कसा तयार करावा यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये १५० कर्मचारी खासगी क्षेत्रातील असून, त्यांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. या लोकांनी प्राथमिक विकास आराखडा तयार करून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेमध्ये चर्चेसाठी ठेवणे बंधनकारक आहे. २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेत हे आराखडे अंतिम करण्यात येणार आहेत.- शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग