शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

धरणं तुडुंब

By admin | Updated: August 5, 2014 23:09 IST

15 जुलैपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने धरणांतील पाण्याचा बॅकलॉग भरून काढला आहे. यंदा धरणं 50 टक्के तरी भरतील का ?

15 जुलैपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने धरणांतील पाण्याचा बॅकलॉग भरून काढला आहे. यंदा धरणं 50 टक्के तरी भरतील का ? अशी चिंता असताना आता सर्वच धरणांत 70 टक्केच्या वर पाणीसाठा झाला आहे. 25 धरणांपैकी 4 ते 5 धरणं 100 टक्के भरली असून, सहा धरणं 85 ते 95 टक्केर्पयत भरली आहेत. 10 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, मुळशीतून सर्वाधिक 30 हजार क्युसक्सने पाणी सोडले जात आहे. उजनी धरण प्लसमध्ये आले असून 18 टक्के पाणीसाठा झाला आहे.
 
नीरा नदीला दुस:या दिवशीही पूर
पुरंदरमधील वीर धरणाचे आज मंगळवारी मध्यरात्नी 5 दरवाजे 4 फुटाने उघडून नीरा नदीपात्नात प्रतिसेकंद 23 हजार क्युसेक्सपेक्षा अधिक प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरूकरण्यात आला. परिणामी आज दुस:या दिवशीदेखील नीरा नदीपात्नातील पूरस्थिती दुपार्पयत वाढली होती. वीर धरण पाणलोट क्षेत्नात अल्पप्रमाणावर केवळ 25क् मि.मी. आजअखेर पाऊस झाला असला तरी वीर धरणामध्ये सध्या 1क्क् टक्के म्हणजे 9 हजार 835 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, नीरा नदीच्या पूरस्थितीमुळे नीरा नदीकाठच्या गावांना जलसंपदा आणि महसूल विभागाच्या प्रशासनाने  इशारा दिला आहे.  / वृत्त पान 8
 
कुकडीत 67.68 टक्के साठा
कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये आज (मंगळवारी) दुपारी 2 वाजेर्पयत येडगाव धरण 94.23 टक्के, तर वडज धरण 93.31 टक्के भरले आह़े  या दोन्ही धरणांमधून अतिरिक्त अडीच टीएमसी पावसाचे पाणी नदी व कालव्याद्वारे सोडण्यात येत आह़े  उपयुक्त पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली असून, सर्व धरणांमध्ये सरासरी 67.68 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आह़े, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ 1  चे कार्यकारी अभियंता शिवाजीराव बोलभट यांनी दिली़ पाचही धरणांमध्ये 2क्666 द.ल.घ.फू उपयुक्त पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. गतवर्षी या दिवसाअखेर 23491 द.ल.घ.फू (76.93 टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता.  / वृत्त पान 8
 
पावसाळ्यातही टँकरने पाणी : 
पावसाने ओढ दिल्याने जून महिन्यात पुणो विभागातील 39क् गावांना तीव्र पाणीटंचाई भेडसावत होती. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विभागातील  48 गावे टँकरमुक्त झाली आहेत. मात्र अजूनही  342 गावांतील 1 हजार 535 वाडय़ावस्तीतील  7 लाख 71 हजार  366 नागरिकांना 348 टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. पुणो जिल्ह्यातील 56 गावांतील 481 वाडी-वस्तीवरील 1 लाख 6क् हजार 589 नागरिकांना 9क् टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 
 
उजनीचा पाणीसाठा 1क्.91 टीएमसी
इंदापूर : उजनी धरणात दौंड, बंडगार्डन, मुळशी धरण, खडकवासला, चासकमान येथून पाणी येत असल्याने पाण्याची पातळी जलद गतीने वाढू लागली आहे. आज (दि. 5) सायंकाळी सहा वाजेर्पयत उजनीचा उपयुक्त पाणीसाठा 1क्.91 टीएमसीर्पयत पोहोचला आहे.
पाणी पातळी 492.क्49 मीटर र्पयत पोहोचली आहे. एकूण पाणीसाठी 74.57 टीएमसी झाला आहे. दौंडहून 83 हजार 984 क्युसेक्स, बंडगार्डनहून 64 हजार 691 क्युसेक्स, मुळशी धरणातून 1 हजार क्युसेक्स, खडकवासला धरणातून 3 हजार 264 क्युसेक्स, चास कमान येथून 3 हजार 3क्8 क्युसेक्स क्षमतेने उजनी धरणात पाणी येत आहे. 3 ऑगस्टला उजनीतील उपयुक्त पाणीसाठा वजा 4 टीएमसी होता. काल संध्याकाळी तो बेरजेत आला.
सध्या उजनी धरण पाणलोट क्षेत्रतील वाढविण्यात आलेला पाईपलाईन काढून घेण्याची शेतक:यांची धांदल सुरू झाली आहे. वरून पाणी सोडल्याने ‘देर से ही सही, पर अच्छे दिन आये है’ अशी शेतक:यांची स्थिती झाली आहे.