शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जीव होतोय कासावीस

By admin | Updated: June 1, 2016 00:49 IST

शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. शिरूर तालुक्याच्या या भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्यावस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे

कान्हूर मेसाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. शिरूर तालुक्याच्या या भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्यावस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे. माणसाबरोबर पशुपक्ष्यांचाही जीव घोेटभर पाण्यासाठी कासावीस होत आहे.या भागातील पारंपरिक पाणवठे, बोर, विहिरी आटल्याने माणसांरोबरच जनावरांचे पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. विहिरी खोल गेल्याने पाणी कसेबसे काढून तहान भागविली जात आहे. बायाबावडे यांचा दिवसाचा वेळ केवळ पाणी मिळविणे याच कामासाठी जात आहे. नंबर लावून पाणी भरण्यासाठी रात्रही बोरवर काढावी लागत आहे. पाण्यासाठी रात्र जागून निघत असल्याने या परिसरातील दिवसाची मजुरी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे.या भागात जेमतेम शिल्लक असणारे पाणीही दूषित झाले आहे. या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांमुळे आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मिळणारे पाणीही गढूळ व दूषित असले, तरी नाइलाजास्तव गाळून ते पिण्यासाठी वापरावे लागत आहे.(वार्ताहर)