शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

वाहतूक पोलिसांवर ‘सेल्फी’चे नियंत्रण

By admin | Updated: December 11, 2014 00:31 IST

वाहतूक पोलीस हजर राहतात की नाही हे तपासण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी शक्कल लढवली आहे.

पुणो : अगदी सकाळपासून महत्त्वाच्या चौकांमध्ये होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी सकाळी सातपासून लावलेल्या ठिकाणांवर वाहतूक पोलीस हजर राहतात की नाही हे तपासण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी शक्कल लढवली आहे. नेमून दिलेल्या ठिकाणांवर गेल्याबरोबर तेथूनच मोबाईलमध्ये स्वत:चा सेल्फी काढून तो संबंधित विभागाच्या वाहतूक सहायक आयुक्ताला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, ठरवून दिलेल्या ठिकाणांवर कर्मचारी अगदी वेळेत पोचत असल्याचे आवाड यांनी सांगितले. 
गेल्या वर्षी तत्कालीन वाहतूक उपायुक्त विश्वास पांढरे यांनी नेमून दिलेल्या ठिकाणांवर हजर नसणा:या अकरा कर्मचा:यांना एकाच वेळी निलंबित केले होते. अनेकदा सकाळी उपस्थित झाल्याच्या खोटय़ा स्वाक्ष:या केल्या जातात. 
हे प्रकार टाळण्यासाठी तसेच कर्मचारी खरोखरीच नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित आहेत की नाही हे तपासण्यासाठी व्हॉट्सअॅपचा उपयोग करून घ्यायचे ठरवण्यात आले. नेमून दिलेल्या चौकामध्ये कर्मचारी हजर झाल्यानंतर लगेचच त्या चौकामध्ये स्वत:चा ‘सेल्फी’ काढून त्या वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्तांना पाठवला जातो. कर्मचारी त्याच दिवसाचा सेल्फी पाठवतो आहे की जुना पाठवतोय, तो खरेच नेमून दिलेल्या ठिकाणावर आलेला आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी ठाणो अंमलदाराला देण्यात आलेली आहे. त्या संबंधित ठिकाणी जाऊन कर्मचारी आणि त्याचा स्वत:चाही सेल्फी काढून सहायक आयुक्तांना पाठवायला सुरुवात करण्यात आली. 
या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, जवळपास सर्वच कर्मचारी आणि ठाणो अंमलदार आपापले सेल्फी काढून सहायक आयुक्तांना पाठवत आहेत. त्यामुळे कामामध्ये शिस्त आणि वक्तशीरपणा येण्यास मदत मिळत असल्याचे उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले.                         (प्रतिनिधी)
 
पोलीस कर्मचा:यांकडून होते टाळाटाळ 
4हिंजवडी, कात्रज, स्वारगेट, शिवाजीनगर, पुणो स्टेशन आदी काही महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर सकाळी लवकरच मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू होते. या ठिकाणी जर वाहतूक पोलीस नसतील तर वाहतूककोंडी होते. 
4त्यामुळे सकाळी सात, आठ आणि नऊ वाजण्याच्या सुमारास वाहतूक कर्मचा:यांना या ठिकाणांवरची डय़ुटी लावण्यात येते. सकाळी जाण्यासाठी पोलीस कर्मचा:यांकडून टाळाटाळ केली जाते.
4ब:याचदा हे कर्मचारी ठरवून दिलेल्या ठिकाणी पोचलेलेच नसतात.