शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

आयटी कंपन्यांमध्ये तक्रार निवारण समिती

By admin | Updated: February 14, 2017 02:08 IST

कामाच्या व्यापामुळे सध्या तरुण कुटुंबात कमी आणि आयटी कंपन्यांमध्ये अधिक वेळ घालवतात. कंपन्यांनी त्यांच्या सुरक्षेची हमी घेतलीच पाहिजे.

पुणे : कामाच्या व्यापामुळे सध्या तरुण कुटुंबात कमी आणि आयटी कंपन्यांमध्ये अधिक वेळ घालवतात. कंपन्यांनी त्यांच्या सुरक्षेची हमी घेतलीच पाहिजे. ज्या कंपन्यांमध्ये तक्रार निवारण समित्या नाहीत त्यांनी त्या त्वरित स्थापन कराव्यात, अशा स्पष्ट सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिल्या आहेत. हिंजवडीमधील इन्फोसिस कंपनीची अभियंता रसिला ओपी हिच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्र आयोजिले होते. या वेळी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स कॉर्पोरेशनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जगजित सिंग, पुण्याचे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त विश्वास पांढरे, पी. आर. पाटील, दीपक साकोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. कंपन्यांमधील सुरक्षेसाठी पोलिसांची २४ तास मदत उपलब्ध आहे. मात्र अंतर्गत सुरक्षेसाठी कंपन्यांनी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांना जेवढा वेळ कुटुंबाला द्यावा लागतो त्यापेक्षा अधिक काळ त्या कंपन्यांमध्ये काम करतात.(प्रतिनिधी)