शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

आयटी कंपन्यांमध्ये तक्रार निवारण समिती

By admin | Updated: February 14, 2017 02:08 IST

कामाच्या व्यापामुळे सध्या तरुण कुटुंबात कमी आणि आयटी कंपन्यांमध्ये अधिक वेळ घालवतात. कंपन्यांनी त्यांच्या सुरक्षेची हमी घेतलीच पाहिजे.

पुणे : कामाच्या व्यापामुळे सध्या तरुण कुटुंबात कमी आणि आयटी कंपन्यांमध्ये अधिक वेळ घालवतात. कंपन्यांनी त्यांच्या सुरक्षेची हमी घेतलीच पाहिजे. ज्या कंपन्यांमध्ये तक्रार निवारण समित्या नाहीत त्यांनी त्या त्वरित स्थापन कराव्यात, अशा स्पष्ट सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिल्या आहेत. हिंजवडीमधील इन्फोसिस कंपनीची अभियंता रसिला ओपी हिच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्र आयोजिले होते. या वेळी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स कॉर्पोरेशनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जगजित सिंग, पुण्याचे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त विश्वास पांढरे, पी. आर. पाटील, दीपक साकोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. कंपन्यांमधील सुरक्षेसाठी पोलिसांची २४ तास मदत उपलब्ध आहे. मात्र अंतर्गत सुरक्षेसाठी कंपन्यांनी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे ही कंपन्यांची जबाबदारी आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांना जेवढा वेळ कुटुंबाला द्यावा लागतो त्यापेक्षा अधिक काळ त्या कंपन्यांमध्ये काम करतात.(प्रतिनिधी)