शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना तीन दिवसांत मूळ कागदपत्रे द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:11 IST

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कोणत्याही संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र जमा करून घेतली जातात. परंतु, विद्यार्थ्याने जमा केलेली ...

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कोणत्याही संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र जमा करून घेतली जातात. परंतु, विद्यार्थ्याने जमा केलेली प्रमाणपत्रे, पदविका अथवा पदवी व अन्य कागदपत्रे मागणी केल्यास ती ३ दिवसांच्या आता परत करण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे. तसेच ३ जानेवारी २०१९ रोजी त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, पूर्ण वर्षाचे शुल्क भरल्याशिवाय काही शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्र दिली जात नाहीत. शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही बाब संस्थांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाला नव्याने परिपत्रक काढण्याची वेळ आली आहे.

पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव म्हणाले, सीईटी सेल प्रवेशाबाबतची अंतिम तारीख निश्चित केलेल्या तारखेपूर्वी विद्यार्थ्यांनी कागदपत्र मिळण्यासाठी अर्ज केल्यास त्यांना तीन दिवसांत मागणी केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे देणे आवश्यक आहे. परंतु, ही कागदपत्रे देण्याबाबत विलंब केल्यास संबंधित संस्थेच्या प्राचार्यांना जबाबदार धरले जाणार आहे. पुणे विभागाकडे काही विद्यार्थ्यांचे याबाबत अर्ज प्राप्त झाले होते, परंतु संबंधित अर्ज सीईटी सेलने निश्चित केलेल्या प्रवेशाच्या तारखेनंतर विद्यार्थ्यांनी केलेले होते.