शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

केंद्र सरकारचे लसीकरणाचे धोरण फसले - चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

पुणे : कोरोना आपत्तीत कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस हाच एकमेव उपाय सध्या आहे़ मात्र जानेवारीपासून आजपर्यंत केवळ देशातील ८ टक्के ...

पुणे : कोरोना आपत्तीत कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस हाच एकमेव उपाय सध्या आहे़ मात्र जानेवारीपासून आजपर्यंत केवळ देशातील ८ टक्के नागरिकांचेच लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहे़ त्यामुळे सध्याच्या दुपटीने लसीकरण झाले तरी या वर्षाअखेरीस जास्तीत जास्त २५ कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल़ त्यामुळे चार लसीकरण करून, वर्ल्ड रेकॉर्ड झाले असे सांगणाऱ्या केंद्र सरकारचे लसीकरणाचे धोरण पूर्णपणे फसले आहे़ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला़

पेट्रोल-डिझेलचा दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने स्वत:चे कर कमी करावेत, असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, फडणवीस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलवर जो व्हॅटचा दर होता, तोच दर आजही आहे. राज्याने त्यामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे फडणवीस हे खोटे बोलत असून, केंद्राने कर कमी केले तर राज्यही कर कमी करू शकेल, असेही ते म्हणाले़

----------------------------