शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मराठा आरक्षण रद्द होणे हे महाविकास आघाडीचेच अपयश : जगदीश मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:11 IST

पुणे : मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर याठिकाणी महाविकास आघाडी सरकारने सरकारची बाजू ठामपणे मांडली नाही़; तसेच मराठा ...

पुणे : मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर याठिकाणी महाविकास आघाडी सरकारने सरकारची बाजू ठामपणे मांडली नाही़; तसेच मराठा आरक्षणाबाबतही ठोस भूमिका घेऊन त्याबाबतची बाजू व्यवस्थित मांडली नाही. मराठा आरक्षण रद्द होणे हे केवळ महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.

मुळीक म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारने जे मराठा समाजासाठी आरक्षण दिले होते ते अत्यंत अभ्यासपूर्ण व सर्व विचार करून दिले होते. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम राहील याची त्यांनी काळजी घेतली होती. त्यामुळेच राज्याच्या उच्च न्यायालयातही हे आरक्षण कायम राहिले; पण सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर महाविकास आघाडीने त्यामध्ये लक्ष दिले नाही. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकले नसून, हे पूर्णपणे राज्य सरकारचे अपयश आहे.