शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मराठा आरक्षण रद्द होणे हे महाविकास आघाडीचेच अपयश : जगदीश मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:11 IST

पुणे : मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर याठिकाणी महाविकास आघाडी सरकारने सरकारची बाजू ठामपणे मांडली नाही़; तसेच मराठा ...

पुणे : मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर याठिकाणी महाविकास आघाडी सरकारने सरकारची बाजू ठामपणे मांडली नाही़; तसेच मराठा आरक्षणाबाबतही ठोस भूमिका घेऊन त्याबाबतची बाजू व्यवस्थित मांडली नाही. मराठा आरक्षण रद्द होणे हे केवळ महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.

मुळीक म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारने जे मराठा समाजासाठी आरक्षण दिले होते ते अत्यंत अभ्यासपूर्ण व सर्व विचार करून दिले होते. मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम राहील याची त्यांनी काळजी घेतली होती. त्यामुळेच राज्याच्या उच्च न्यायालयातही हे आरक्षण कायम राहिले; पण सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर महाविकास आघाडीने त्यामध्ये लक्ष दिले नाही. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकले नसून, हे पूर्णपणे राज्य सरकारचे अपयश आहे.