शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा :रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST

शेतकरी संघटनेच्या जनप्रबोधन रघुनाथदादा पाटील बोलत होते. शेतकरी हितासाठी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या जनप्रबोधन ...

शेतकरी संघटनेच्या जनप्रबोधन रघुनाथदादा पाटील बोलत होते.

शेतकरी हितासाठी, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. २८ नोव्हेंबर ते १२डिसेंबर दरम्यान या जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे ही यात्रा मंगळवारी दाखल झाली. या ठिकाणी उपस्थित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. जनप्रबोधन यात्रे मागचा उद्देश सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीजबिलातून मुक्त करा, दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करा, शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्या, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाव मिळाला पाहिजे, उसाला प्रति टन पहिला हप्ता एकरक्कमी एफ. आर. पी. इतका व अंतिम भाव ४००० रुपये मिळाला पाहिजे. या मागणीसह ही जनप्रबोधन यात्रा सुरु आहे.

बाहेरील राज्य ऊस उत्पादकांना चार हजार रुपये प्रति टन भाव देत असेल तर महाराष्ट्रातील कारखान्यांना चार हजार रुपये भाव का देऊ नये यासह व शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नासह रघुनाथ दादा पाटील हे जनजागृती करत आहेत. यावेळी शिवाजी नांदखिले यांनी सांगितले की आमची संघटना भारत बंद मध्ये सामिल नाही. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी नांदखिले, तानाजी बेनके, अंबादास हांडे, अजित वाघ, लक्ष्मण शिंदे व तालुका अध्यक्ष संजय भुजबळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - पिंपळवंडी(ता. जुन्नर)या ठिकाणी दाखल झालेल्या जन प्रबोधन यात्रेच्या मेळाव्यात बोलताना रघुनाथ दादा पाटील.