शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

खतांचा काळाबाजार रोखण्याची भाजपा किसान मोर्चाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST

दौंड तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या युरिया खतांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना अनेक ...

दौंड तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या युरिया खतांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारून देखील युरिया मिळत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाच्या नियोजनाअभावी ऐन खरीप हंगामात युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरी युरिया तसेच उपलब्ध नसलेल्या खतांचा तुटवडा दूर करून पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी आपणाकडून संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव आटोळे, महिला तालुकाध्यक्षा कल्पना रांधवण, भीमा-पाटसचे माजी संचालक लक्ष्मण रांधवण, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काळभोर, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर, कानिफनाथ सूर्यवंशी, सुशील सांगळे, शरद आटोळे, निखिल आटोळे आदी उपस्थित होते.