शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने बिडवई, वारे आणि विकास चव्हाण सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

जितेंद्र बिडवई हे जुन्नर तालुक्याच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून हिरीरिने सक्रिय सहभाग घेत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विशेषतः शेती ...

जितेंद्र बिडवई हे जुन्नर तालुक्याच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून हिरीरिने सक्रिय सहभाग घेत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विशेषतः शेती या क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत.गोळेगाव मध्ये द्राक्ष महोत्सवाच्या माध्यमातून सर्व द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम तसेच हार्वेस्टिंग करण्यापासून ते चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी ते सातत्यपूर्ण यशस्वी प्रयत्न करत असतात.विकास चव्हाण हे पारगाव या ठिकाणी ऊस शेती मध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करत उसाचे उत्पन्न प्रति एकरी कसे वाढवता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात. त्याची दखल विविध संस्थांनी घेतलेली आहे..एकरी सव्वाशे टन एव्हढे उसाचे उत्पन्न घेणे ही तशी अवघड गोष्ट आहे. परंतु त्यामध्ये विकास चव्हाण यांनी मिळवलेले यश शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे असे उद्गार समर्थ संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी काढले.शांताराम वारे यांनी देखील शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतानाच गोड्या पाण्यामध्ये खेकडा पालन हा शेतीपूरक व्यवसाय यशस्वीपणे समाजापुढे आणलेला आहे.व एका नवीन व्यवसायामध्ये यशस्वी पाऊल ठेवलेले आहे.त्याचबरोबर शेती मध्ये भरीव योगदान दिलेले आहे.आदिवासी गटातून राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झालेला आहे.या सर्वांना समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जी के औटी,बळीराम चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार वल्लभ शेळके यांनी मानले.

.

बेल्हायेथे समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने शेतकरी वर्गाचा सत्कार करताना मान्यवर