शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

विद्येचे माहेरघर ‘स्वच्छ शहर’ व्हावे !

By admin | Updated: December 11, 2014 00:35 IST

विकासकामांचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज व्यक्त केले.

पुणो : विद्येचे माहेरघर आणि आयटी सिटी असलेल्या पुणो शहराची ‘स्वच्छ शहर’ अशी नवी ओळख निर्माण व्हावी. त्यासाठी महापालिकेने लोकसहभागाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर स्वच्छतेसाठी करावा; तसेच, विकासकामांचे चांगल्या पद्धतीने मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आज व्यक्त केले. 
महापालिकेतर्फे लोकनेते यशवंतराव चव्हाण शहर स्वच्छता अभियानाच्या पुरस्काराचे वितरण डॉ. गाडे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, सभागृह नेते सुभाष जगताप, मनसे गटनेते बाबू वागसकर, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक अप्पा रेणुसे, आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राजेंद्र जगताप, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप व सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक आदी उपस्थित 
होते.  
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 74 ला (चैतन्यनगर) प्रथम क्रमांकाचा, सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 68 ला दुसरा, येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक एकला तिस:या क्रमांकाचा, तर कोथरूड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक 26ला चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी स्थानिक 
नगरसेवक, सहायक आयुक्त व आरोग्य निरीक्षकांनी पुरस्कार स्वीकारला. 
 शहराचा वाढता विस्तार पाहता महापालिकेचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. संपूर्ण शहर स्वच्छ करण्यासाठी अभियानाचे लोकआंदोलन झाले पाहिजे, असे आवाहन महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविकामध्ये केले. मदन वाव्हळ यांनी सूत्रसंचालन, उपमहापौर आबा बागुल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 
4राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे नाव माहिती- तंत्रज्ञानामुळे जगभर गेले आहे. अनेक गोष्टींमध्ये पुढे असलेल्या  शहरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मात्र, अस्वच्छता हेच रोगराईचे मूळ आहे. त्यामुळे सर्वानी मिळून स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी होऊया, असे आवाहन डॉ. गाडे यांनी केले. शहरातील कच:याचा प्रश्न बिकट आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग झीरो गार्बेज करण्याची आवश्यकता 
आहे. 
4त्यासाठी कमी कचरा निर्माण करणो आणि कच:याचा पुनर्वापर करण्यासाठी चारसूत्री कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी अपेक्षा आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केली.