शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

बांगलादेश निर्मिती इंदिरा गांधींमुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:12 IST

पुणे : “बांगलादेशात पाकिस्तानचे अत्याचार सुरूच राहिले तर भविष्यात भारतामध्ये समस्या निर्माण होतील हे ओळखून इंदिरा गांधी यांनीच खंबीरपणे ...

पुणे : “बांगलादेशात पाकिस्तानचे अत्याचार सुरूच राहिले तर भविष्यात भारतामध्ये समस्या निर्माण होतील हे ओळखून इंदिरा गांधी यांनीच खंबीरपणे पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारले व जिंकलेही,” असे प्रतिपादन बांगलादेश लिब्रेशन वॉर समितीचे समन्वयक कॅप्टन प्रवीण डावर यांनी केले.

बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी कॉंग्रेस भवनात आयोजित व्याख्यानात डावर बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कर्नल सुरेश पाटील, सुभेदार मेजर हिरालाल बोरसे, सुभेदार मेजर शिवणेकर, माजी सैनिक पी. एन. राव, पंढरीनाथ ताकवले, माजी नायक सुभेदार मधुकर पायगुडे, सुभेदार मेजर टी. एम. सूर्यवंशी, महिलाध्यक्ष सोनाली मारणे आदी यावेळी उपस्थित होते. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांनी आभार मानले.