शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

बांगलादेश निर्मिती इंदिरा गांधींमुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:12 IST

पुणे : “बांगलादेशात पाकिस्तानचे अत्याचार सुरूच राहिले तर भविष्यात भारतामध्ये समस्या निर्माण होतील हे ओळखून इंदिरा गांधी यांनीच खंबीरपणे ...

पुणे : “बांगलादेशात पाकिस्तानचे अत्याचार सुरूच राहिले तर भविष्यात भारतामध्ये समस्या निर्माण होतील हे ओळखून इंदिरा गांधी यांनीच खंबीरपणे पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारले व जिंकलेही,” असे प्रतिपादन बांगलादेश लिब्रेशन वॉर समितीचे समन्वयक कॅप्टन प्रवीण डावर यांनी केले.

बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी कॉंग्रेस भवनात आयोजित व्याख्यानात डावर बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कर्नल सुरेश पाटील, सुभेदार मेजर हिरालाल बोरसे, सुभेदार मेजर शिवणेकर, माजी सैनिक पी. एन. राव, पंढरीनाथ ताकवले, माजी नायक सुभेदार मधुकर पायगुडे, सुभेदार मेजर टी. एम. सूर्यवंशी, महिलाध्यक्ष सोनाली मारणे आदी यावेळी उपस्थित होते. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांनी आभार मानले.