शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

बावीस वर्षांनी आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

बावीस वर्षांनी आली जाग ‘अशोक संस्थे’कडील १४० एकर जमीन पणन मंडळाला ९९ वर्षांसाठी देण्याचा करार करताना काही अटी घालण्यात ...

बावीस वर्षांनी आली जाग

‘अशोक संस्थे’कडील १४० एकर जमीन पणन मंडळाला ९९ वर्षांसाठी देण्याचा करार करताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार करारनामा करण्यापूर्वी पणन मंडळाने एकरकमी वीस लाख रुपये संस्थेच्या अवसायकांकडे जमा केले. संस्थेची नोंदणी रद्द झाल्यावर जमिनीची मालकी निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे राहील, असे निश्चित करण्यात आले होते. करारानुसार पणन मंडळाकडे जमिनीचे हस्तांतरण झाले. मात्र या घटनेस २२ वर्षे उलटून गेल्यावर ‘अशोक संस्थे’च्या मूळ सभासदांच्या वारसांना पुढे करून या जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

चौकट

‘अर्थपूर्ण’ काणाडोळा?

सहकारी संस्थेचे सभासदत्त्व हक्क वारशाने देण्याची सोय कायद्यात नाही. जी सहकारी संस्थाच आता अस्तित्वात नाही त्या संस्थेच्यावतीने दाखल जाणारे प्रकरण निबंधक कार्यालयाने कोणत्या नियमानुसार सुनावणीस घेतले असा प्रश्न केला जात आहे. यामागे राजकीय दबाव आहे की अर्थपूर्ण काणाडोळा केला जात आहे, याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

चौकट

उद्याच्या अंकात - या जमिनीशी शरद पवार यांचा संबंध कसा, कृषी पणन मंडळाला मिळालेल्या जमिनीचे पुढे काय झाले?