शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शहरात आणखी पाणीकपात?

By admin | Updated: July 10, 2014 00:05 IST

मॉन्सूनने दडी मारल्यामुळे शहरातील पाणीकपातीत आणखी वाढ करावी लागणार आहे.

पुणो : मॉन्सूनने दडी मारल्यामुळे शहरातील पाणीकपातीत आणखी वाढ करावी लागणार आहे. त्यादृष्टीने पर्यायी व आपत्कालीन उपाययोजनांचा आराखडा प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आहे. 
महापालिकेला पाणीपुरवठा करणा:या खडकवासला धरणाने तळ गाठला आहे. अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्या पाश्र्वभूमीवर आयुक्त विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील पाणीपुरवठा अधिका:यांची आज बैठक झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1क् जुलैर्पयत पाऊस अपेक्षित होता. परंतु, अद्याप धरण क्षेत्रत पुरेसा पाऊस झालेला नाही. येत्या 11 जुलैला जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याबरोबर महापालिका अधिका:यांची बैठक 
होणार आहे. त्यादृष्टीने शहरातील पाणीपुरवठय़ाचा आढावा घेण्यात आला. तसेच, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी उपाययोजनाचा 
आराखडा तयार करण्याविषयीच्या सूचना या वेळी पाणीपुरवठा अधिका:यांना करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
 
ैहवामान विभागाकडे डोळे 
गेल्या आठवडय़ापासून महापालिका, जिल्हाधिकारी आणि पाटंधारे विभागातील अधिकारी हवामान विभागाच्या अधिका:यांशी संपर्कात आहे. हवामान विभागाने अंदाज सांगावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हवामान विभागाकडे दीर्घकालीन अंदाजासाठीच यंत्रणा आहे. अल्पकालीन अंदाजासाठी अद्याप सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. तरीही हवामान विभागाच्या काही अधिका:यांनी 11 जुलैर्पयत पाऊस पडणार असल्याचे सांगितल्याने  शुक्रवारी शहरातील पाणीटंचाईवर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले.
मुळशी धरणाचाही पर्याय 
मुळशी तालुक्यातील टाटा कंपनीच्या धरणामध्ये पाणीसाठा आहे. पुण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यास येथून पाणी आणण्याच्या पर्यायाच्या विचाराचीही चर्चा सुरू आहे. पानशेत धरण फुटीनंतर हा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, अद्याप या पर्यायावर शासकीय पातळीवर चर्चा नाही. हे पाणी टाटा कंपनी वीजप्रकल्पासाठी वापरते. ती वीज मुंबईला जाते.