शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सणसरला सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST

राज्य शासनाने उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना मिळावे असा आदेश मंजूर केला आणि परत तो रद्दही ...

राज्य शासनाने उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना मिळावे असा आदेश मंजूर केला आणि परत तो रद्दही केला. त्यावरून दोन्ही जिल्ह्यांमध्ये वातावरण तापले आहे. शुक्रवारी आंदोलकांनी अतिशय तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. हक्काचे पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ, रणजित निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, पिंटू गुप्ते, विजय शिरसाठ, अभयसिंह निंबाळकर, पार्थ निंबाळकर, प्रशांत पवार, शेतकरी कृती समितीचे प्रकाश ढोले, सागर भोईटे, शुभम निंबाळकर उपस्थित होते.

कोट

सोलापूरच्या कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय करायची नाही. मात्र, पुण्यामध्ये वापरलेल्या सांडपाण्यापैकी पाच टीएमसी पाणी हे येथील शेतकऱ्यांना मिळावे. सोलापूरचे वाटून दिलेले पाणी ते त्यांना तसेच राहणार आहे. हा प्रश्न फक्त वापरलेल्या सांडपाण्याचा आहे. सोलापूरच्या शेतकऱ्यांनीही येथील शेतकऱ्यांचा विचार करावा.

- ॲड. रणजित निंबाळकर, सरपंच, ग्रामपंचायत सणसर