शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

गळतीत वाया जातेय शेतीचे पाणी

By admin | Updated: May 22, 2014 05:40 IST

देशात सर्वांत जास्त पाणी पुणेकरांना मिळत असतानाच केवळ गळतीमुळे पुणेकरांची तहान कागदोपत्री भागवली जात आहे.

किरण जोशी, पुणे - देशात सर्वांत जास्त पाणी पुणेकरांना मिळत असतानाच केवळ गळतीमुळे पुणेकरांची तहान कागदोपत्री भागवली जात आहे. खडकवासल्यातून प्रतिदिन १ हजार २00 एमएलडी पाणी घेणार्‍या पुण्यात ३0 टक्के पाणी गळती आहे. वास्तविक धरणे शेतीसाठी बांधण्यात आल्याने पिण्यासाठी पाणी पळविणार्‍या महापालिकेमुळे शेतकर्‍यांचे पाणी गळतीत वाया जात आहे. पाणीटंचाईच्या ग्रहणात अडकलेल्या पुण्यात प्रत्यक्षात दररोज प्रतिमाणसी ३१० लिटर पाणी मिळत आहे. देशभरातील शहरांशी तुलना केल्यास पुणेकरांना सर्वात जास्त पाणी वाट्याला येत असल्याने याअर्थाने पुणेकर पाण्याच्या बाबतीत सुखी ठरले आहेत मात्र, वितरण व्यवस्थेत सुमारे ८० टक्के गळती असल्याने पुणेकरांच्या नशिबी पाणीकपात लिहली गेली आहे. पुण्यासाठी दररोज १ हजार २०० एमएलडी पाणी खडकवासला धरणातून उचलले जाते. यातील ७० टक्के पाणी बंद जलवाहिनीतून तर ३० टक्के कॅनॉलमधून येते. मात्र, जलवाहिनीला गळती असल्याने आणि कॅनॉलमधून येणार्‍या पाण्यावरील उपशाला बंधनेच नसल्याने मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. शहरात सार्वजनीक नळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या फुकट्या नळजोडण्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही.