शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

दिवाळीनंतर शहरात कच:याचे साम्राज्य

By admin | Updated: October 26, 2014 00:08 IST

गेल्या चार दिवसांपासून दिवाळीच्या सुटय़ा आहेत. त्यामुळे अधिकारी नसल्याने कचरा विभागातील कर्मचा:यांनीही दांडय़ा मारल्या आहेत.

पुणो : गेल्या चार दिवसांपासून दिवाळीच्या सुटय़ा आहेत. त्यामुळे अधिकारी नसल्याने कचरा विभागातील कर्मचा:यांनीही दांडय़ा मारल्या आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील विविध पेठांतील कचराकुंडय़ा ओसंडून वाहत आहेत. शहरभर कच:याचे साम्राज्य पसरले असून, फटाक्याचा कचरा उचलला न गेल्याने आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. 
शहरात रोज सुमारे 16क्क् टन कचरा निर्माण होतो. मात्र, दिवाळी सणानिमित्त कच:यात 2क् ते 3क् टक्के वाढ अचानक होते. लक्ष्मीपूजन व पाडव्या दिवशी रोज 17क्क् ते 18क्क् टन कचरा निर्माण झाला. मात्र, याच काळात महापालिकेच्या सुटय़ा आल्या आहेत. गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच सलग पाच सुटय़ा आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी सुटीवर असल्याने घनकचरा विभागातील कर्मचारी व मुकादमांनी दांडय़ा मारल्या आहेत. त्यामुळे शहरातील विविध भागांत आणि प्रामुख्याने पेठांमधील कचराकुंडय़ा ओसंडून वाहत आहेत. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. 
दांडेकर पुलाजवळ कचरा कुंडय़ांचा अभाव असल्याने रस्त्याच्या बाजूला कचरा टाकला जात आहे. नदीकाठ व कॅनॉलमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. फटाक्याच्या कच:यामुळे राजेंद्रनगर भागातील कचराकुंडय़ांना आगी लागण्याच्या घटना घडल्या. 
त्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणोद्वारे ही आग विझविण्यात आली. त्यामुळे पुढील दुर्घटना घडली नाही. मात्र, कचराकुंडय़ाच्या बाजूला कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छता व दरुगधी वाढली 
आहे. 
त्यामुळे नागरिक त्रस्त असून, अधिकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी  ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)
 
कचरावेचकांच्या सुट्टय़ा
4दिवाळीच्या काळात एका बाजूला घराघरांत कचरा वाढला आहे. मात्र, त्या काळात अनेक ठिकाणी कचरावेचकांनी दांडी मारली. त्यामुळे नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दरुगधींचे साम्राज्य पसरले आहे. 
 
आरोग्याला धोका
4गेल्या चार दिवसांपासून दिवाळी सणाचा कचरा कुंडय़ामध्ये साचला आहे. कचरा उचलण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कमी पडत आहे. अगोदरच कचरा साचला असताना पाऊस पडला. त्यामुळे दरुगधी वाढली असून, रोगराईची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साचलेल्या कच-याच्या ठिकाणी औषध फवारणीची मागणी नागरिक करीत आहेत. 
 
दिवाळी सणाच्या निमित्ताने सुका कचरा वाढलेला आहे. साधारणात रोज 25क् ते 3क्क् टन कच-याची भर पडली आहे. महापालिकेला सुट्टी असलीतरी कर्मचा-यांकडून सुट्टी न घेता कचरा उचलण्याचे काम सुरू आहे.
- नितीन शिंदे, कनिष्ठ अभियंता